Nawab Malik | अदानींना विमानतळाचं नाव बदलण्याचे अधिकार नाही : नवाब मलिक
विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई : विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानीकडे गेले आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.