
लोकांच्या जीवाशी खेळून राजकारण करत असाल, तर…; ठाकरे गटाच्या नेत्यानं भाजपला ठणकावलं
Ratnagiri Barsu Refinery Project News : रिफायनरी प्रकल्प अन् राजकारण; ठाकरे गटात्या नेत्याचं मोठं वक्तव्य
बारसू, रत्नागिरी : बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाविरोधात सध्या आंदोलन केलं जातंय. ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी यावर भाष्य केलंय. लोकांची जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल. विशेष करून भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे तर तुमचा असा पक्ष वाढणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत. स्थानिक लोक आहेत. भारतीय जनता पार्टीला मी आव्हान दिलं होतं की, हा प्रकल्प तीन ते चार लाख कोटी रुपयांचा प्रकल्प येतोय लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. तर मग तुम्ही खुल्यापणाने चर्चा घडवा. मी स्वतः तिथे येतो, असंही ते म्हणालेत.
Published on: Apr 25, 2023 2:41 PM
Related Video
8th Pay Commission पूर्वी आली मोठी आनंदाची बातमी
महिला डॉक्टरला मारहाण करणं भोवलं, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी
सैराट 2 येणार! नागराज मंजुळेने अर्ची आणि पश्याविषयी सांगूनच टाकलं
'धमाल 4' चित्रपटातील नवीन गाणं ऐकून बेला चाओ हे गाणं विसरून जाल
'एल निनो'चं सावट असतानाही जुलै महिन्यात विक्रमी पाऊस कसा?
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू