
Ukai Dam : उकाई धरणातून पाण्याचा विसर्ग
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या (Ukai Dam) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. उकाई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 21, 2022 9:22 AM
Related Video
राज्यातील 'या' पर्यटनस्थळांवर कडक बंदी, छुप्या मार्गाने गेलात तरी..
आईची झेरॉक्स कॉपी! रिंकूला पाहून नेटकरी खुश, काय करते अभिनेत्रीची आई?
पीओकेची जनता रस्त्यावर, हुकूमत गुडघ्यावर! असीम मुनीरला लोळवणार, PAK..
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
जो खेळाडू संघातही नाही पण त्यामुळेच होतोय भारतीय संघाचा पराभव
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...