
Ukai Dam : उकाई धरणातून पाण्याचा विसर्ग
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या (Ukai Dam) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. उकाई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 21, 2022 9:22 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही?
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण,आरोपी बंडू फाटक यांची सुटका
पुण्यात राहुल यांच्या 'छात्रों की गुंज' आधीच, ABVP-NSUI मध्ये जुंपली
बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,उद्या लासलगावात कांदा परिषदेचे आयोजन
जरांगे पाटलांच्या विरोधात का बोलताय म्हणून रमेश पाटील आंदोलकांवर भडकले
विरार: साखरेचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले
नाशिक : अचानक खचला रस्ता, खडी घेऊन जाणारा डंपर अडकला
कल्याण पूर्वेत रहस्यमय प्रकार ! 60 फूट रस्त्यावरील खड्ड्यातून पाण्याचे बुडबुडे