
Sanjay Raut on MVA | राजकीय संघर्ष वैयक्तिक पातळीवर लढला जातोय
विक्रांतच्या घोटाळ्याआधी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले गेले, तुरुंगात डांबण्यात आले, त्या कारवाया सगळ्या राजकीय सूडापोटी केल्या गेल्या आहेत असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.
विक्रांतचा मुद्दा शिवसेनेने नाही तर लोकांना याबाबत प्रश्न पडला असल्याने नागरिकांनी विक्रांतचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्यांनी विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा केले ते पैसे शासनाला दिले गेले नाही तर भाजप पक्षाकडे गेले आहेत. ज्यावेळी त्याबद्दल मुद्दा उपस्थित केला गेला त्यावेळी पैशाबाबत साधी कुणी पावतीही देऊ शकले नाहीत. विक्रांतच्या घोटाळ्याआधी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले गेले, तुरुंगात डांबण्यात आले, त्या कारवाया सगळ्या राजकीय सूडापोटी केल्या गेल्या आहेत असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...