Marathi News Videos Sanjay Shirsat on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Aurangabad Name change Sambhajinagar Chhatrapati Sambhaji Maharaj Aurangzeb

औरंगाबादचं नाव बलण्याचं श्रेय केवळ ‘या’ दोनच लोकांचं; संजय शिरसाठ यांचा मोठा दावा
शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी औरंगाबादच्या नामांतर भाष्य केलंय. तसंच इम्तियाज जलील यांनाही शिरसाट यांनी सल्ला दिलाय. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी औरंगाबादच्या नामांतर भाष्य केलंय. औरंगाबादचं आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलली गेली. याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत. इम्तियाज जलील यांना मोगलाईचं, औरंगाबादचं बीज तिथं पेरायचंय. एवढंच वाटत असेल तर जलीलजी, तुम्ही तुमच्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा, असंही शिरसाट म्हणालेत. विरोधीपक्षाने जरा अभ्यास करावा. दोन्ही जिल्ह्यांची नावं कशी बदलली गेली त्याचा अंबादास दानवे यांनी अभ्यास करावा, असंही शिरसाट म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 12:40 PM
Related Video
रावणाची गुहा, अशोक वाटिका.. अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील खास दृश्ये
गौरव खन्नाची बायको वादाच्या भोवऱ्यात, लवकरच होणार घटस्फोट
बशर अली प्रकरणातही असंच घडलं, नरसापूर प्रकरणात न्यायाधीशांचा दाखला
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
इकडे ठाकरेंचा एकजुटीचा मंत्र, तिकडे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न