
माझ्याबाबत कुणी अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार- संजय शिरसाट
"मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता," असं शिरसाट म्हणाले.
“मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता. तो विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. जेव्हा आम्ही 50 आमदार गेलो, तेव्हा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता की शिंदे साहेब जे ठरवतील, ते आम्हाला मान्य असेल. म्हणून नाराजीचा कुठेही प्रश्न नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चांना वारंवार उधाण येतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं?
आर्थिक संकट टाळण्यासाठी योग्य नियोजन; जाणून घ्या सुरुवातीचे पर्याय
नवीन कार खरेदीचा प्लॅन आहे? लोन फायनल करण्यापूर्वी या 10 गोष्टी तपासा
आता मनात एकच इच्छा, घरी जाऊन… अभिजीत दिपकेंनी मनांतलं बोलून दाखवलं!
E20 इंधनामुळे वाहने खरंच बिघडतात? गडकरींनी संसदेत दिलेले उत्तर काय?
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
अकोला : CET-MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे टाकीवर चढून आंदोलन...
खंडाळा घाटातील मंकी हिल परिसरील निसर्ग सौंदर्यात वाढ
भुसावळात आरपीएफ जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं
मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवरून संदीप देशपांडे यांची टीका
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर महामार्गावर खड्डेच खड्डे