
जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट?, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. भाजपच्या वतीने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोर्चात जे गांभीर्य असतं ते कुठे दिसलं नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगे पाटील ॲक्शन मोडमध्ये, मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय, रात्रीतून सूत्र हालणार, अंतरवालीमधून मोठी बातमी
Chanakya Niti: पैसा माणसाच्या हातात का टिकत नाही? चाणक्य काय म्हणतात?
ब्रिक्सच्या घडामोडींचा सर्वसामान्य भारतीयांवर परिणाम काय ?
काँग्रेसने भाजपचा बडा नेता फोडला, आणखी काही पुढारी वाटेवर
बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर जलवा दाखवला; पहिल्याच ओव्हरमध्ये विक्रम
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..