
Know This : तालिबानने भारतातून होणारा व्यापार थांबवल्याने परिणाम होणार?
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे. मात्र, तालिबानने या विषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार भारताला अफगाणिस्तानात व्यापार आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे भारतावर काय परिणाम होईल? याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्वेता विचारते पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा नंबर कधी? हे प्रकरण काय?
प्रसुची पांडा Google कडून शिकली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली
ज्याने अख्खा देश हलवून सोडला त्या अभिजीत दीपकेवर किती कर्ज?माहिती समोर
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत...
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड अन्... परीक्षा सुधारणा
मोठा दिलासा! आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण
मोठी बातमी! राजे ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तातडचीच्या सुचना,
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
भोर, बळीराजा शेतात चिखलणी करून भात लावणीच्या कामात व्यस्त
सातारा : तडवळेत अनोखा बेंदूर; बैलांवर साकारलं 'जंतर-मंतरवरील आंदोलन'
शहापूरमधील डोलखांब परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, बाजारपेठेत पाणी साचले...
परतीच्या वारकऱ्यांसाठी कळंबमध्ये भव्य अन्नछत्र
जळगावमध्ये वरण बट्टी घेण्यासाठी दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी