
Special Report | कालीचरण महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटकेची मागणी
कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगडमध्ये कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळालेत.
कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्तीसगडच्या धर्मसंसदेत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांनी नथुराम गोडसेंचं गुणगान गायलं. यामुळे दिवसभर प्रचंड वाद झाला होता. कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्तीसगडमध्ये कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळालेत. त्यानंतर कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणी सभागृहात करण्यात आली. नवाब मलिकांनी कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत टीका केली आणि निषेधही व्यक्त केला. कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात विरोधक आणि सत्ताधारीदेखील आमनेसामने आले होते.
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
Related Video
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...