टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं आहे.