
जळगाव अवकाळीची झळ, फुलबागांना फटका; बळीराजा संकटात
अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत
जळगाव : राज्यात अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका दिला आहे. अनेक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे नुसकान हे अवकाळी पावसामुळे झाले आहे. अवकाळी पावसाचा असाच फटका जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अवकाळी पावसाचा फुलबागांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलबागांमधील फुलं गळून पडली आहेत. फुलबागेतील दररोजच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र अवकाळी पावसामुळे फुलं गळून पडल्याने बाजारातही फुलांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
Published on: Mar 20, 2023 9:26 AM
Related Video
भारतात ओप्पो एन्को एअर 5 इअरबड्सची किंमत किती?
महाराष्ट्रापेक्षा पण मंत्रिमंडळ विस्तारात जास्त प्राधान्य कोणाला मिळेल
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
तुकाराम मुंडेंच्या काळात कोणाचीही गय नाहीच, थेट नाशिकमध्ये मोठी कारवाई
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..