Union Budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत काही रोचक माहिती

2016 मध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोठा बदल झाला. स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प रद्द करून सर्वसाधारण अर्थसंकल्पातच विलीन करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा संपुष्टात आली.

| Updated on: Jan 25, 2022 | 9:57 PM
1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1 / 4
पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या  पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

2 / 4
2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी  रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र  2016 नंतर  सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र 2016 नंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

3 / 4
 देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.