AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत काही रोचक माहिती

2016 मध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोठा बदल झाला. स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प रद्द करून सर्वसाधारण अर्थसंकल्पातच विलीन करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा संपुष्टात आली.

| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 9:57 PM
Share
1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

1 / 4
पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या  पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

2 / 4
2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी  रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र  2016 नंतर  सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र 2016 नंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

3 / 4
 देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

4 / 4
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.