Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

| Updated on: Feb 06, 2022 | 10:34 AM
भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आत्तापर्यंत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच त्यांच्या सुमधूर गाण्यांनी अनेकांना वेड सुध्दा लावले आहेत.  त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाल्याचे सुध्दा आपण पाहिले आहे. त्यांना जन्म  28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला

भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आत्तापर्यंत अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच त्यांच्या सुमधूर गाण्यांनी अनेकांना वेड सुध्दा लावले आहेत. त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाल्याचे सुध्दा आपण पाहिले आहे. त्यांना जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला

1 / 6
1942 ला त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अनेक गाणी गायली आहेत. ती आजही आपल्याला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी कानावर पडतात. त्याचं करिअरचं सुरूवातीचं गाण होतं आयेगा आनेवाला असं होतं

1942 ला त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अनेक गाणी गायली आहेत. ती आजही आपल्याला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी कानावर पडतात. त्याचं करिअरचं सुरूवातीचं गाण होतं आयेगा आनेवाला असं होतं

2 / 6
लता मंगेशकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. तसेच लता दीदींना इंडस्ट्रीमध्ये वर्षे पुर्ण केली आहेत. ज्या त्या 13 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस 16 डिसेंबर 1941 होता.

लता मंगेशकरांनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. तसेच लता दीदींना इंडस्ट्रीमध्ये वर्षे पुर्ण केली आहेत. ज्या त्या 13 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांनी पहिलं गाण रेकॉर्ड केलं होतं. तो दिवस 16 डिसेंबर 1941 होता.

3 / 6
आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये लता दीदींना खूप पुरस्कार मिळाले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड, 1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994 इतक्या वर्षी देण्यात आला आहे.

आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये लता दीदींना खूप पुरस्कार मिळाले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड, 1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994 इतक्या वर्षी देण्यात आला आहे.

4 / 6
राष्ट्रीय पुरस्कार, 1972, 1975 आणि 1990 या साली त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. त्या-त्या सालात त्यांची गाणी अधिक लोकप्रिय झाली होती. त्यांनी आत्तापर्यंत संगीत क्षेत्रासाठी दिलेलं योगदान खूप मोठ आहे. महाराष्ट्र सरकारकडून 1966 आणि 1967 साली राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार, 1972, 1975 आणि 1990 या साली त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. त्या-त्या सालात त्यांची गाणी अधिक लोकप्रिय झाली होती. त्यांनी आत्तापर्यंत संगीत क्षेत्रासाठी दिलेलं योगदान खूप मोठ आहे. महाराष्ट्र सरकारकडून 1966 आणि 1967 साली राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे.

5 / 6
 1967 मध्ये लता दीदींना पद्म भुषण, तर 1989 ला दादासाहेब फाळके पुरस्कार, 1993 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यातं आलं.  1996  मध्ये त्यांना स्क्रीन जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1997 ला राजीव गांधी पुरस्कार, 1999 पद्म विभुषण आणि झी सिनेमाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले.

1967 मध्ये लता दीदींना पद्म भुषण, तर 1989 ला दादासाहेब फाळके पुरस्कार, 1993 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यातं आलं. 1996 मध्ये त्यांना स्क्रीन जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1997 ला राजीव गांधी पुरस्कार, 1999 पद्म विभुषण आणि झी सिनेमाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.