AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Babu | महेश बाबूला कशी पत्नी हवी होती? नम्रता शिरोडकरने केला खुलासा

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

| Updated on: Aug 09, 2023 | 1:30 PM
Share
साऊथ सुपरस्टार महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. तब्बल 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. तब्बल 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय.

1 / 5
“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

2 / 5
नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

3 / 5
नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

4 / 5
“मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे," असंही नम्रता म्हणाली.

“मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे," असंही नम्रता म्हणाली.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.