AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काय, तुझं एका नेत्याशी लग्न झालंय?’, सोनाली कुलकर्णीच्या बहिणीला कळताच… काय आहे किस्सा

सोनाली कुलकर्णीचे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झाले आहे अशा अफवा होत्या. त्यावर सोनालीने प्रतिक्रिया देता पूर्णविराम दिला आहे. या अफवांच्या वेळी सोनालीच्या बहिणीला जेव्हा कळाले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती समोर आले आहे.

| Updated on: Aug 07, 2025 | 7:30 PM
Share
मरीठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा सोनालीच्या खासगी आयुष्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.

मरीठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा सोनालीच्या खासगी आयुष्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.

1 / 5
सोनालीचे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झाले आहे आणि त्याने तिला राहण्यासाठी घर दिले अशा अफवा होत्या. आता सोनालीने नुकताच एका कार्यक्रमात यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिने बहिणीला कळल्यावर काय प्रतिक्रिया होती हे देखील सांगितले आहे.

सोनालीचे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झाले आहे आणि त्याने तिला राहण्यासाठी घर दिले अशा अफवा होत्या. आता सोनालीने नुकताच एका कार्यक्रमात यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिने बहिणीला कळल्यावर काय प्रतिक्रिया होती हे देखील सांगितले आहे.

2 / 5
सोनालीने नुकताच 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, "माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झाले आहे आणि त्याने मला राहायला घर दिले अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले."

सोनालीने नुकताच 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, "माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झाले आहे आणि त्याने मला राहायला घर दिले अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले."

3 / 5
पुढे ती बहिणीला जेव्हा कळाले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगताना म्हणाली, "माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, 'काय, तुझं लग्न झालंय का?' मी तिला म्हणाले, 'अगं, माझं लग्न झालं असतं तर मी तुला लग्नाला बोलवलं नसतं का? तू माझी बहीण आहेस ना!' ती म्हणाली, 'नाही, घाईगडबडीत राहून गेलं असेल.' मी म्हणाले, 'असं कसं राहील? तू काय बोलतेस!'

पुढे ती बहिणीला जेव्हा कळाले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे सांगताना म्हणाली, "माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, 'काय, तुझं लग्न झालंय का?' मी तिला म्हणाले, 'अगं, माझं लग्न झालं असतं तर मी तुला लग्नाला बोलवलं नसतं का? तू माझी बहीण आहेस ना!' ती म्हणाली, 'नाही, घाईगडबडीत राहून गेलं असेल.' मी म्हणाले, 'असं कसं राहील? तू काय बोलतेस!'

4 / 5
"मग तिने सांगितलं की, लोक म्हणत आहेत तुझं एका नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने तुला घर दिलंय. मी काही क्षण थक्क झाले. पण असं काहीच नव्हतं. या केवळ निराधार अफवा होत्या..." असे सोनाली म्हणाली.

"मग तिने सांगितलं की, लोक म्हणत आहेत तुझं एका नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने तुला घर दिलंय. मी काही क्षण थक्क झाले. पण असं काहीच नव्हतं. या केवळ निराधार अफवा होत्या..." असे सोनाली म्हणाली.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.