AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन 12 बसचा ताफा पोलंडच्या दिशेने रवाना; पाकिस्तानी, नेपाळी विद्यार्थ्यांचा देखील समावेश

रशिया आणि युक्रेनमध्ये अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरूपपणे आणले जात आहे. त्यासाठी ऑपरेश गंगा नावाची विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. युक्रेनमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानांना उड्डानास बंदी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसने युक्रेनबाहेर काढण्यात येत आहे. त्यानंतर बसने या विद्यार्थ्यांना हंगेरी किंवा पोलंडच्या सीमेवर आणले जाते. त्यानंतर त्यांना पोलंडमधून विमानाने भारतात आणले जात आहे.

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 1:12 PM
Share
युक्रेनच्या सुमीमध्ये देखील भारताचे काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुमीमधून बाहेर काढण्यात येत आहे. सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बारा बसचा ताफा पोलंडच्या दिशेने आज रवाना झाला आहे.

युक्रेनच्या सुमीमध्ये देखील भारताचे काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुमीमधून बाहेर काढण्यात येत आहे. सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बारा बसचा ताफा पोलंडच्या दिशेने आज रवाना झाला आहे.

1 / 5
या बसमध्ये केवळ भारतीयच विद्यार्थीच नाहीत तर यामध्ये नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. भारत सरकार पाकिस्तानी आणि नेपाळी विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

या बसमध्ये केवळ भारतीयच विद्यार्थीच नाहीत तर यामध्ये नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. भारत सरकार पाकिस्तानी आणि नेपाळी विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

2 / 5
एकूण बारा बसच्या मदतीने या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सुमी शहरातून बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षीत बाहेर काढल्याबद्दल नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्य्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

एकूण बारा बसच्या मदतीने या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सुमी शहरातून बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षीत बाहेर काढल्याबद्दल नेपाळी आणि पाकिस्तानी विद्यार्थ्य्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

3 / 5
याचदरम्यान पराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत हे विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही युक्रेनच्या सुमीमधून सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर केले असून, सर्व विद्यार्थी सुरक्षीत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

याचदरम्यान पराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत हे विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही युक्रेनच्या सुमीमधून सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर केले असून, सर्व विद्यार्थी सुरक्षीत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

4 / 5
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबावण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. काही विद्यार्थी युक्रेनच्या सुमी शहरात अडकले होते.  बारा बसच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबावण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गंत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. काही विद्यार्थी युक्रेनच्या सुमी शहरात अडकले होते. बारा बसच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली