AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात पाण्याकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, गंभीर आजारांवरही असा आहे फायदा

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

| Edited By: | Updated on: Nov 02, 2020 | 8:45 PM
Share
पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

1 / 8
शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

2 / 8
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

3 / 8
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

4 / 8
हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

5 / 8
तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

6 / 8
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

7 / 8
पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.

पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.

8 / 8
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.