AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात पाण्याकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, गंभीर आजारांवरही असा आहे फायदा

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

| Edited By: | Updated on: Nov 02, 2020 | 8:45 PM
Share
पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

1 / 8
शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

2 / 8
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

3 / 8
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

4 / 8
हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

5 / 8
तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

6 / 8
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

7 / 8
पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.

पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.

8 / 8
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली