AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon 2023: पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणे टाळा!

पावसाळा सुरू होणार आहे. अशा तऱ्हेने अनेक आजार लोकांना ग्रासतात. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरच्या गोष्टी खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचे सेवनही विचारपूर्वक केले पाहिजे.

| Updated on: Jun 29, 2023 | 5:50 PM
Share
पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांगीमध्ये किडे असू शकतात जे धोकादायक ठरू शकतं.

पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांगीमध्ये किडे असू शकतात जे धोकादायक ठरू शकतं.

1 / 5
फ्लॉवरचे सेवन पावसाळ्यात करू नये. हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

फ्लॉवरचे सेवन पावसाळ्यात करू नये. हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

2 / 5
पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि तुम्हाला पोटदुखीचीही तक्रार होऊ शकते.

पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि तुम्हाला पोटदुखीचीही तक्रार होऊ शकते.

3 / 5
कोबीचे सेवन पावसाळ्यात करू नये. कारण यामुळे पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कोबीचे सेवन पावसाळ्यात करू नये. कारण यामुळे पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
पावसाळ्यात मेथी, पालक आदी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यात लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात.

पावसाळ्यात मेथी, पालक आदी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यात लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात.

5 / 5
Follow Us
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.