AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : पाऊस धो-धो कधी बरसणार, नवी तारीख नवा अंदाज आला, शेतकऱ्यांनो पेरणी करण्याआधी हे वाचाच!

शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा पेरणी करू, याची शेतकऱ्याला उत्सुकता लागली आहे. परंतु अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 7:05 PM
Share
यंदा मान्सूमध्ये चांगलाच बदल झाला आहे. अगोदर मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अपेक्षेपक्षा बरेच दिवस उलटले असले तरीही अद्याप मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापलेला नाही.

यंदा मान्सूमध्ये चांगलाच बदल झाला आहे. अगोदर मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अपेक्षेपक्षा बरेच दिवस उलटले असले तरीही अद्याप मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापलेला नाही.

1 / 5
शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा पेरणी करू, याची शेतकऱ्याला उत्सुकता लागली आहे. परंतु अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा पेरणी करू, याची शेतकऱ्याला उत्सुकता लागली आहे. परंतु अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

2 / 5
अगोदर 15 ते 16 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अजूनही मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही.  मान्सून मध्येच रेंगाळला आहे. यंदा सरासरी 90 टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

अगोदर 15 ते 16 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अजूनही मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही. मान्सून मध्येच रेंगाळला आहे. यंदा सरासरी 90 टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

3 / 5
दरम्यान, आता नव्या अंदाजानुसार येत्या 22 जूननंतरच मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांनंतरच मान्सून पुण्यात धडकू शकतो.

दरम्यान, आता नव्या अंदाजानुसार येत्या 22 जूननंतरच मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांनंतरच मान्सून पुण्यात धडकू शकतो.

4 / 5
दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन सरकारने केले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन सरकारने केले आहे.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ