AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

photo: अवकाळी पावसादरम्यानच्या बळीराजाची ही गोष्ट; शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी…

शेतकरी लावलेल्या उभ्या पिकावर अवकाळी पावसाचा मारा झाल्याने आता प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची विदारक परिस्थिती दाखवणारे हे काही फोटो...

| Edited By: | Updated on: Mar 15, 2023 | 6:56 PM
Share
शेतकऱ्यानी अहोरात्र कष्ट करून पीक जगवण्याचा प्रयत्न केला मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून उभा असलेल्या केळी पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे.

शेतकऱ्यानी अहोरात्र कष्ट करून पीक जगवण्याचा प्रयत्न केला मात्र आसमानी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून उभा असलेल्या केळी पीक पूर्णतः भूईसपाट झाले आहे.

1 / 7
अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. त्यामध्ये भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

2 / 7
कृषी उत्पन्न बाजार समिती सुकवण्यासाठी टाकलेल्या मका अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सुकवण्यासाठी टाकलेल्या मका अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

3 / 7
अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाल्याची शेतीही भूईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाल्याची शेतीही भूईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

4 / 7
विक्रीसाठी बाजारसमितीत आणलेला शेतीमालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आणलेल्या मालाला पावसापासून बचाव व्हावा यासाठी  शेतकरी प्रयत्न करत आहेत.

विक्रीसाठी बाजारसमितीत आणलेला शेतीमालालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आणलेल्या मालाला पावसापासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

5 / 7
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनादेखील बसला आहे. कष्ट करून केळी लागवड करण्यात आली होती मात्र केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनादेखील बसला आहे. कष्ट करून केळी लागवड करण्यात आली होती मात्र केळीचेही मोठे नुकसान झाले आहे.

6 / 7
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी बागेला बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका केळी बागेला बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

7 / 7
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.