AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyana Badlapur Rain : कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील पूरस्थितीचे धडकी भरवणारे PHOTOS

Kalyana Badlapur Rain Update : कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या भागातून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. धोक्याच्या पातळीवरुन या नद्या वाहत आहेत. त्याचा फटका या भागाला बसला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे काही PHOTOS

| Updated on: Jul 25, 2024 | 3:54 PM
Share
कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

कल्याणमध्ये वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोक नगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे. नागरिकांच मोठ नुकसान झालं आहे. भितीदायक ही दृश्य आहेत. या भागातील तरुण मुल मात्र पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेत आहेत.

1 / 5
कल्याण  शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

कल्याण शहाड येथील अंबिका नगर सोसायटीत कमरे इतकं पाणी साचलय. तळ मजल्यावर लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. वालधुनी नदीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलय. त्यामुळे नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे.

2 / 5
उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे. बदलापूरहून-कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. हा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गुडघाभर पाणी इथे आहे.

3 / 5
बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

बदलापूर-मुरबाडला जोडणारा रायते पुल पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे.

4 / 5
अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.

अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचा प्रवाह वाढला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.