AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतात. आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्ती ज्या पर्यावरणावर मोठा प्रभाव पडतो. तो ज्या ठिकाणी राहतो, त्या जागेचाही संबंध व्यक्तीच्या प्रगतीशी असतो. म्हणून, निवासाची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अशा 5 जागा सांगितल्या आहेत, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका असे सांगितले आहे.

| Updated on: Feb 03, 2022 | 7:48 AM
Share
'यस्मिन् देशे न समनो न वृत्तिर्णं च बंधवह, न च विद्यागमोमप्यास्ति वसात्र न करायेत्' या श्लोकात आचार्य चाणक्यांनी (Acharya Chankaya) ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी राहण्याचा विचारही मनात आणत नाही.

'यस्मिन् देशे न समनो न वृत्तिर्णं च बंधवह, न च विद्यागमोमप्यास्ति वसात्र न करायेत्' या श्लोकात आचार्य चाणक्यांनी (Acharya Chankaya) ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी राहण्याचा विचारही मनात आणत नाही.

1 / 6
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे जिथे माणसाला आदर नाही, अशा ठिकाणी माणसाने राहू नये. आदर हा माणसाचा अलंकार आहे, जो वर्षानुवर्षे कष्टाने मिळतो.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे जिथे माणसाला आदर नाही, अशा ठिकाणी माणसाने राहू नये. आदर हा माणसाचा अलंकार आहे, जो वर्षानुवर्षे कष्टाने मिळतो.

2 / 6
जिथे आपूलकीची माणसं नसतात, जिथे लोक तुम्हाला समजून घेत नाही त्या ठिकाणी तुम्हा राहू नये. जिथे लोक फक्त तुमचा वापर करत असतील अशा ठिकाणी तर अजिबात राहू नये.

जिथे आपूलकीची माणसं नसतात, जिथे लोक तुम्हाला समजून घेत नाही त्या ठिकाणी तुम्हा राहू नये. जिथे लोक फक्त तुमचा वापर करत असतील अशा ठिकाणी तर अजिबात राहू नये.

3 / 6
ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन नाही अशा ठिकाणी राहणे देखील मूर्खपणाचे लक्षण आहे. माणसाच्या गरजा पैशानेच पूर्ण होतात. कमाईचे साधन नसेल तर माणसाचे जगणे कठीण होऊन बसते.

ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन नाही अशा ठिकाणी राहणे देखील मूर्खपणाचे लक्षण आहे. माणसाच्या गरजा पैशानेच पूर्ण होतात. कमाईचे साधन नसेल तर माणसाचे जगणे कठीण होऊन बसते.

4 / 6
शिक्षणाचे साधन नसलेल्या ठिकाणी राहून उपयोग नाही. अशा ठिकाणी तुमच्या मुलाच्या आयुष्यावरही परिणाम होईल. त्यामुळे जिथे खूप काही शिकता येईल किंवा पूरक वातावरण असेल अशा ठिकाणीच राहा.

शिक्षणाचे साधन नसलेल्या ठिकाणी राहून उपयोग नाही. अशा ठिकाणी तुमच्या मुलाच्या आयुष्यावरही परिणाम होईल. त्यामुळे जिथे खूप काही शिकता येईल किंवा पूरक वातावरण असेल अशा ठिकाणीच राहा.

5 / 6
माणसाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो वेगाने शिकतो आणि वेळेनुसार पुढे जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी शिकण्यासारखे काही नाही, ती जागाही सोडून दिली पाहिजे.

माणसाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो वेगाने शिकतो आणि वेळेनुसार पुढे जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी शिकण्यासारखे काही नाही, ती जागाही सोडून दिली पाहिजे.

6 / 6
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.