AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाला हरवण्यासाठी गिलख्रिस्टने किवींना सांगितली संघाची मोठी कमजोरी, म्हणाला…

World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धा शेवटाकडे आली असून आता सेमी फायनलमधील चार संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनलमध्ये भारतीय संघ परत एकदा न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. भारताला पराभूत करायचं तरी कसं? संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा विजयरथ थांबण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने एक सल्ला किवींना दिला आहे.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 10, 2023 | 12:14 PM
Share
भारत या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्याच बाजूने कमी पडलेला दिसला नाही. प्रत्येक खेळाडूा दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. गोलंदाजीमध्ये तर त्रिकुटाने चांगल्या चांगल्या संघांना गार केलंय.

भारत या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्याच बाजूने कमी पडलेला दिसला नाही. प्रत्येक खेळाडूा दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. गोलंदाजीमध्ये तर त्रिकुटाने चांगल्या चांगल्या संघांना गार केलंय.

1 / 5
भारताला रोखण्यासाठी अॅडम गिलख्रिस्टला वाटतं की, विरोधी संघाने भारताविरूद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ कमकुवत वाटतो. पण भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शमी, बुमराह आणि सिराज रात्रीच्या वेळी क्लास गोलंदाजी करतात तेच जर दुपारच्यावेळी त्यांच्याविरूद्ध धावा करणं सोपं जाईल.

भारताला रोखण्यासाठी अॅडम गिलख्रिस्टला वाटतं की, विरोधी संघाने भारताविरूद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघ कमकुवत वाटतो. पण भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शमी, बुमराह आणि सिराज रात्रीच्या वेळी क्लास गोलंदाजी करतात तेच जर दुपारच्यावेळी त्यांच्याविरूद्ध धावा करणं सोपं जाईल.

2 / 5
आकडेवारीवर नजर मारली तर वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने  पहिले पाच सामने चेस करताना जिंकले. तर तीन सामने पहिल्यांदा बॅटींग करत जिंकले आहेत.

आकडेवारीवर नजर मारली तर वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पहिले पाच सामने चेस करताना जिंकले. तर तीन सामने पहिल्यांदा बॅटींग करत जिंकले आहेत.

3 / 5
भारतीय संघासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्मा घातक सुरूवात करून प्रेशर समोरच्या संघावर टाकतो. त्यामुळे बाकी खेळाडू दबाव न घेता चांगली फलंदाजी करतात.

भारतीय संघासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित शर्मा घातक सुरूवात करून प्रेशर समोरच्या संघावर टाकतो. त्यामुळे बाकी खेळाडू दबाव न घेता चांगली फलंदाजी करतात.

4 / 5
दरम्यान, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंड संघाने पराभव केला होता. आता भारताला बदला घेण्याची चांगली संधी आहे.

दरम्यान, 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंड संघाने पराभव केला होता. आता भारताला बदला घेण्याची चांगली संधी आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली