AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana Wedding Called Off : लग्न मोडलं पण स्मृती मानधना-पलाश मुच्छल परस्परांचे मित्र बनून राहणार का?

Smriti Mandhana Wedding Called Off : स्मृती मानधनाने पलाश मुच्छसोबतच लग्न रद्द केलं आहे. हा विवाह का रद्द झाला? त्यामागे काय कारणं आहेत? कोणी कोणाला धोका दिला? भले लग्नाचं नातं तुटलं असेल पण भविष्यात दोघे मित्र बनून राहणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्यामध्ये मित्रत्वाच नातं आहे. अशा काही जोड्या पाहूया.

| Updated on: Dec 07, 2025 | 4:21 PM
Share
ऐश्वर्या रायशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. पाच वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ब्रेकअप झालं. कॅटरिनाने विकी कौशलशी लग्न केलं. सलमान अजूनही सिंगल आहे. पण आजही दोघांमध्ये मैत्रीचं चांगलं नातं आहे.

ऐश्वर्या रायशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. पाच वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर ब्रेकअप झालं. कॅटरिनाने विकी कौशलशी लग्न केलं. सलमान अजूनही सिंगल आहे. पण आजही दोघांमध्ये मैत्रीचं चांगलं नातं आहे.

1 / 5
बॉलिवूडमधलं आणखी एक गाजलेलं प्रेम प्रकरण म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना आली. आज दीपकाच रणवीर सिंह सोबत लग्न झालय. पण आता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण परस्परांचे चांगले मित्र आहेत.

बॉलिवूडमधलं आणखी एक गाजलेलं प्रेम प्रकरण म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना आली. आज दीपकाच रणवीर सिंह सोबत लग्न झालय. पण आता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण परस्परांचे चांगले मित्र आहेत.

2 / 5
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचं लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज दोघांच्या आयुष्यात वेगवेगळा जोडीदार आहे. पण त्यांच्यातल्या मैत्रीचं नात कायम आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचं लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज दोघांच्या आयुष्यात वेगवेगळा जोडीदार आहे. पण त्यांच्यातल्या मैत्रीचं नात कायम आहे.

3 / 5
90 च्या दशकात सलमान खानच्या आयुष्यात संगीता बिजलानी होती. ते सलमानच दुसरं प्रेम असल्याचं बोललं जाते. दोघे परस्परांना खूर सीरीयस होते. दोघे लग्न देखील करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. संगीता बिजलानीने मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केलं. पण आजही सलमान आणि संगीता बिजलाने एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

90 च्या दशकात सलमान खानच्या आयुष्यात संगीता बिजलानी होती. ते सलमानच दुसरं प्रेम असल्याचं बोललं जाते. दोघे परस्परांना खूर सीरीयस होते. दोघे लग्न देखील करणार होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. संगीता बिजलानीने मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केलं. पण आजही सलमान आणि संगीता बिजलाने एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

4 / 5
23 नोव्हेंबर 2025 रोजी भारताची अव्वल क्रिकेटपटू स्मृती मानधनाने लग्नाच्या काही तास आधी पलाश मुच्छलसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज तिने लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी पलाश मुच्छलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे स्मृतीला सध्या पलाश सोबत कुठलही नातं ठेवायचं नाही.

23 नोव्हेंबर 2025 रोजी भारताची अव्वल क्रिकेटपटू स्मृती मानधनाने लग्नाच्या काही तास आधी पलाश मुच्छलसोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आज तिने लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी पलाश मुच्छलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे स्मृतीला सध्या पलाश सोबत कुठलही नातं ठेवायचं नाही.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.