AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: ‘दयाबेन’ नंतर आता ‘जेठालाल’ देखील घेणार मालिकेतून निरोप? अभिनेत्याकडून सत्य समोर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे. जेठालाल आणि बबिताजी हे प्रेक्षकांचे आवडते पात्र आहेत, ज्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही बातम्या येत असतात. दरम्यान, 'दयाबेन' नंतर आता 'जेठालाल' देखील घेणार मालिकेतून निरोप अशाा चर्चांनी जोर धरला यावर आता खुद्द दिलीप जोशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 2:43 PM
Share
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

1 / 5
नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

2 / 5
'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

3 / 5
'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

4 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.