AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात इंधन तुटवडा झटक्यात संपणार, पण… इराणच्या 2 अटींमुळे चिंता वाढली; दिल्ली नेमका काय निर्णय घेणार?

इराण-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच भारताने इराणची तीन जाहाजे जप्त केलेली आहेत. असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. या मागणीनंतर आता भारत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 9:07 PM
Share
इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजीचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजीचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

1 / 5
असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. भारताने इराणची तीन जहाजे जप्त केलेली आहेत. या तिन्ही तेल टँकरचे नाव अस्फाल्ट स्टार, अल जाफजिया आणि स्टेलर रूबी असे आहे.

असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. भारताने इराणची तीन जहाजे जप्त केलेली आहेत. या तिन्ही तेल टँकरचे नाव अस्फाल्ट स्टार, अल जाफजिया आणि स्टेलर रूबी असे आहे.

2 / 5
या तिन्ही जहाजांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भारताने ही जहाजे जप्त केलेली आहेत. भारताने ही तिन्ही जहाजे सोडून द्यावीत तसेच भारताने इराणला काही औषधं द्यावीत, अशी मागणी इराणने केली आहे.

या तिन्ही जहाजांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भारताने ही जहाजे जप्त केलेली आहेत. भारताने ही तिन्ही जहाजे सोडून द्यावीत तसेच भारताने इराणला काही औषधं द्यावीत, अशी मागणी इराणने केली आहे.

3 / 5
भारताने ही मागणी मान्य केली तर आम्ही भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ दे, असा प्रस्ताव इराणने भारतापुढे ठेवला आहे. दरम्यान, आता या प्रस्तावावर नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताने ही मागणी मान्य केली तर आम्ही भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ दे, असा प्रस्ताव इराणने भारतापुढे ठेवला आहे. दरम्यान, आता या प्रस्तावावर नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
सध्या इराण आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत याच मागणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या इराण आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत याच मागणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

5 / 5
Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!