AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात इंधन तुटवडा झटक्यात संपणार, पण… इराणच्या 2 अटींमुळे चिंता वाढली; दिल्ली नेमका काय निर्णय घेणार?

इराण-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच भारताने इराणची तीन जाहाजे जप्त केलेली आहेत. असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. या मागणीनंतर आता भारत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 9:07 PM
Share
इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजीचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजीचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

1 / 5
असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. भारताने इराणची तीन जहाजे जप्त केलेली आहेत. या तिन्ही तेल टँकरचे नाव अस्फाल्ट स्टार, अल जाफजिया आणि स्टेलर रूबी असे आहे.

असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. भारताने इराणची तीन जहाजे जप्त केलेली आहेत. या तिन्ही तेल टँकरचे नाव अस्फाल्ट स्टार, अल जाफजिया आणि स्टेलर रूबी असे आहे.

2 / 5
या तिन्ही जहाजांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भारताने ही जहाजे जप्त केलेली आहेत. भारताने ही तिन्ही जहाजे सोडून द्यावीत तसेच भारताने इराणला काही औषधं द्यावीत, अशी मागणी इराणने केली आहे.

या तिन्ही जहाजांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भारताने ही जहाजे जप्त केलेली आहेत. भारताने ही तिन्ही जहाजे सोडून द्यावीत तसेच भारताने इराणला काही औषधं द्यावीत, अशी मागणी इराणने केली आहे.

3 / 5
भारताने ही मागणी मान्य केली तर आम्ही भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ दे, असा प्रस्ताव इराणने भारतापुढे ठेवला आहे. दरम्यान, आता या प्रस्तावावर नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताने ही मागणी मान्य केली तर आम्ही भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ दे, असा प्रस्ताव इराणने भारतापुढे ठेवला आहे. दरम्यान, आता या प्रस्तावावर नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
सध्या इराण आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत याच मागणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या इराण आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत याच मागणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

5 / 5
Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल