AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : उंच, उंच लाटा, वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाचा 240 KM चक्रीवादळाशी सामना, PHOTOS

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने शनिवारी दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. अटी-तटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. पण अजूनही भारतीय संघ मायदेशी परतू शकलेला नाही. कारण बार्बाडोसमध्ये आलेल्या वादाळाने टीम इंडियाचा परतीचा मार्ग रोखून धरला आहे.

| Updated on: Jul 02, 2024 | 9:17 AM
Share
टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. रोमांचक फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सगळ्या देशवासियांच स्वप्न साकार केलं. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला.

टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास रचला. रोमांचक फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सगळ्या देशवासियांच स्वप्न साकार केलं. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी आतुर असलेल्या टीमचा मार्ग बार्बाडोसमधील वादळाने रोखून धरला.

1 / 5
हरिकेन बेरिल हे वादळ बार्बाडोसला धडकलं. हे कॅटेगरी 4 च वादळ होतं. या वादळामुळे टीम इंडियाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला. या वादळामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. मुसळधार पाऊस कोसळतोय. बार्बाडोसमधील एअरपोर्ट् सुद्धा बंद आहेत.

हरिकेन बेरिल हे वादळ बार्बाडोसला धडकलं. हे कॅटेगरी 4 च वादळ होतं. या वादळामुळे टीम इंडियाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागला. या वादळामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड होता. मुसळधार पाऊस कोसळतोय. बार्बाडोसमधील एअरपोर्ट् सुद्धा बंद आहेत.

2 / 5
स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर पडू नका असं अपील केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेल रुममध्ये थांबाव लागलं. वीज-पाणी ही व्यवस्था ठप्प झाली. अनेक घरांच छप्पर उडालं. वृक्ष उन्मळून पडले. रस्ते पाण्याखाली गेले.

स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर पडू नका असं अपील केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हॉटेल रुममध्ये थांबाव लागलं. वीज-पाणी ही व्यवस्था ठप्प झाली. अनेक घरांच छप्पर उडालं. वृक्ष उन्मळून पडले. रस्ते पाण्याखाली गेले.

3 / 5
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच रॉबिन सिंह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहे. बेरिल वादळामुळे तो सुद्धा हॉटेलमध्ये अडकला आहे. बार्बाडोसमधील हॉटेलमधून शूट केलेले काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेत. प्रचंड वेगात वारे वाहत असून भयावह स्थिती असल्याच त्यांनी म्हटलय.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच रॉबिन सिंह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहे. बेरिल वादळामुळे तो सुद्धा हॉटेलमध्ये अडकला आहे. बार्बाडोसमधील हॉटेलमधून शूट केलेले काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेत. प्रचंड वेगात वारे वाहत असून भयावह स्थिती असल्याच त्यांनी म्हटलय.

4 / 5
बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. बार्बाडोसमधील वादळाचा जोर आज शांत होईल. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होईल.

बीसीसीआयने बार्बाडोसमधून निघण्यासाठी स्पेशल फ्लाइटची व्यवस्था केली आहे. बार्बाडोसमधील वादळाचा जोर आज शांत होईल. बार्बाडोसच्या लोकल टाइमनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता संपूर्ण टीम भारतात येण्यासाठी रवाना होईल. बुधवारी रात्री 7.45 वाजेपर्यंत टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल होईल.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.