AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात कृषी महोत्सवात शेतकरी महिलांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला लोकांची गर्दी

बुलढाणा जिल्ह्यात आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात, शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार, त्याचबरोबर सतत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार असल्याची माहिती आजोयकांनी दिली आहे.

| Updated on: Feb 10, 2023 | 3:27 PM
Share
बुलढाणा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली.

बुलढाणा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली.

1 / 6
कृषी महोत्सव सलग पाच दिवस चालणार आहे.

कृषी महोत्सव सलग पाच दिवस चालणार आहे.

2 / 6
या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हा कृषी महोत्सव असणार आहे.

या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हा कृषी महोत्सव असणार आहे.

3 / 6
या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खाते,. विविध औजारे, तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खाते,. विविध औजारे, तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे.

4 / 6
शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेलेया वस्तू या ठिकणी पाहायला मिळत आहेत.

शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेलेया वस्तू या ठिकणी पाहायला मिळत आहेत.

5 / 6
त्यासाठी जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

त्यासाठी जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

6 / 6
Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.