AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World War : आता तिसरे महायुद्ध अटळ? नोबेल पुरस्कार विजेत्या तज्ज्ञानेच केलं भाकित!

सध्या जग युद्धाने वेढलेले आहे. त्यामुळेच तिसरे महायुद्ध भडकते की काय, अशी शंका नेहमीच उपस्थित केली जाते. सध्या तर नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तीनेच अणुयुद्ध जवळ आल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Sep 07, 2025 | 10:59 PM
Share
रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, इस्रायल हमास यांच्यातील संघर्षामुळे जगात आता तिसरे महायुद्ध चालू होते की काय? असा सवाल उपस्थित केला जातो. सध्याची जागतिक परिस्थिती पाहून या युद्धाचे ढग गडद झाल्याचेही म्हटले जाते. असे असतानाच आता श्रीलंकेतील नोबेल पुरस्कार विजेते मोहन मुनासिंघे यांनी जगापुढे असलेल्या अणुयुद्धाच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे.

रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, इस्रायल हमास यांच्यातील संघर्षामुळे जगात आता तिसरे महायुद्ध चालू होते की काय? असा सवाल उपस्थित केला जातो. सध्याची जागतिक परिस्थिती पाहून या युद्धाचे ढग गडद झाल्याचेही म्हटले जाते. असे असतानाच आता श्रीलंकेतील नोबेल पुरस्कार विजेते मोहन मुनासिंघे यांनी जगापुढे असलेल्या अणुयुद्धाच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे.

1 / 5
नुकतेच चीनमध्ये एससीओ  शिखर परिषद पार पडली. या बैठकीतील चीन, रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले आहे. चीन, रशिया आणि भारत हे आशियातील सर्वांत शक्तीशाली देश आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नुकतेच चीनमध्ये एससीओ शिखर परिषद पार पडली. या बैठकीतील चीन, रशिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले आहे. चीन, रशिया आणि भारत हे आशियातील सर्वांत शक्तीशाली देश आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

2 / 5
तसेच अणुयुद्धाच्या शक्यतेवर केलेल्या एका जुन्या विधानावरही यावेळी भाष्य केले. फक्त भारत किंवा श्रीलंकेसाठीच नव्हे तर संपूर्ण आशियाने जगाला शांतता आणि स्थिरताचा रस्ता दाखवण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले.

तसेच अणुयुद्धाच्या शक्यतेवर केलेल्या एका जुन्या विधानावरही यावेळी भाष्य केले. फक्त भारत किंवा श्रीलंकेसाठीच नव्हे तर संपूर्ण आशियाने जगाला शांतता आणि स्थिरताचा रस्ता दाखवण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले.

3 / 5
यावेळी बोलताना त्यांनी आता अणुयुद्ध अगोदरपेक्षा फार जवळ आले आहे. या संभाव्य युद्धाला आपण कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. विश्वशांती ही अमुक देशाच्या सरकारपेक्षा आपल्या सामान्यांवरही अवलंबून आहे, असे यावेळी मुनासिंघे म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी आता अणुयुद्ध अगोदरपेक्षा फार जवळ आले आहे. या संभाव्य युद्धाला आपण कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. विश्वशांती ही अमुक देशाच्या सरकारपेक्षा आपल्या सामान्यांवरही अवलंबून आहे, असे यावेळी मुनासिंघे म्हणाले.

4 / 5
 पृथ्वी तसेच स्वत: ला वाचवण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. शांतीसाठी आपण एकत्र मिळून काम करूया, असेही आवाहन त्यांनी केले.

पृथ्वी तसेच स्वत: ला वाचवण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. शांतीसाठी आपण एकत्र मिळून काम करूया, असेही आवाहन त्यांनी केले.

5 / 5
Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.