Aurangabad | उन्हाच्या झळांनी हैराण, वाघोबानंही घेतलं थंड पाणी, पहा कसा मस्त लोळतोय…

| Updated on: Apr 01, 2022 | 1:03 PM
राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला जास्त बसतोय. औरंगाबादच्या उन्हानंही चाळीशी पार करत 42 अंशांची पातळी गाठली आहे. औरंगाबादकरांना तर हा कडाका असह्य झालाच आहे, पण सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांनाही उन्हाच्या तीव्रतेचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जात आहे.

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला जास्त बसतोय. औरंगाबादच्या उन्हानंही चाळीशी पार करत 42 अंशांची पातळी गाठली आहे. औरंगाबादकरांना तर हा कडाका असह्य झालाच आहे, पण सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांनाही उन्हाच्या तीव्रतेचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जात आहे.

1 / 5
 मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनाने त्यांची काहीली दूर करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ घातली.

मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांना उष्णतेचा त्रास होत आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनाने त्यांची काहीली दूर करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ घातली.

2 / 5
उन्हानं हैराण झालेल्या वाघोबावर प्राणीसंग्रहालय कर्मचाऱ्याने थंड पाण्याचा पाइप धरताच त्याने या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. हे पाहण्यासाठी आणखी वाघही तेथे आले. त्यांनीही या वाघाला अंघोळीचा आनंद लुटू दिला.

उन्हानं हैराण झालेल्या वाघोबावर प्राणीसंग्रहालय कर्मचाऱ्याने थंड पाण्याचा पाइप धरताच त्याने या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. हे पाहण्यासाठी आणखी वाघही तेथे आले. त्यांनीही या वाघाला अंघोळीचा आनंद लुटू दिला.

3 / 5
विविध प्राणी संग्रहालयांमध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी प्राण्यांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते. औरंगाबादमध्ये मात्र अगदी साध्या पद्धतीने वाघांना थेट थंड पाण्याच्या पाइपने अंघोळ घातली जात असून हे वाघोबा त्याचाही मनसोक्त आनंद लुटत आहेत.

विविध प्राणी संग्रहालयांमध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी प्राण्यांची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतली जाते. औरंगाबादमध्ये मात्र अगदी साध्या पद्धतीने वाघांना थेट थंड पाण्याच्या पाइपने अंघोळ घातली जात असून हे वाघोबा त्याचाही मनसोक्त आनंद लुटत आहेत.

4 / 5
राज्यातील उष्णतेची लाट 2 एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनातर्फे प्राण्यांना सुसह्य वातावरण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यातील उष्णतेची लाट 2 एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनातर्फे प्राण्यांना सुसह्य वातावरण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.