AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दही खाण्याची परफेक्ट वेळ काय? चुकीच्या वेळी खाल्ल्याने होईल गंभीर तोटा

दही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, त्याचे सर्वोत्तम फायदे योग्य वेळी आणि पद्धतीने सेवन केल्यास मिळतात. भाजलेले जिरे दह्यासोबत घेतल्यास पचन सुधारते. रात्री आणि थंडीच्या दिवसांत दही खाणे टाळावे कारण ते शरीरात थंड प्रभाव निर्माण करते. योग्य सेवनाने आरोग्य लाभ मिळतात.

| Updated on: Sep 25, 2025 | 2:36 PM
Share
दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी त्याचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात. जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले जाते. आयुर्वेदात दही खाण्याची वेळ आणि पद्धत याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी त्याचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात. जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ले जाते. आयुर्वेदात दही खाण्याची वेळ आणि पद्धत याबाबत काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

1 / 6
आयुर्वेदानुसार, दही हे थंड असते. त्यामुळे ते दुपारी खाणे सर्वात उत्तम आहे. या वेळी पचनशक्ती चांगली असते आणि शरीर दह्याचे पोषक घटक सहजपणे शोषून घेते.

आयुर्वेदानुसार, दही हे थंड असते. त्यामुळे ते दुपारी खाणे सर्वात उत्तम आहे. या वेळी पचनशक्ती चांगली असते आणि शरीर दह्याचे पोषक घटक सहजपणे शोषून घेते.

2 / 6
दह्यात प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही भाजलेल्या जिऱ्यासोबत दही खाल्ल्यास पचनसंस्थेसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. यामुळे पोटाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता किंवा अपचन दूर होण्यास मदत होते.

दह्यात प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही भाजलेल्या जिऱ्यासोबत दही खाल्ल्यास पचनसंस्थेसाठी ते अधिक फायदेशीर ठरते. यामुळे पोटाच्या समस्या जसे की बद्धकोष्ठता किंवा अपचन दूर होण्यास मदत होते.

3 / 6
दह्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढते. तसेच जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि तुम्ही नियमितपणे दही खाल्लात, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

दह्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढते. तसेच जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल आणि तुम्ही नियमितपणे दही खाल्लात, तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

4 / 6
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, सायनस आणि कफ वाढू शकतो. कारण दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि रात्रीच्या वेळी शरीराचे तापमान कमी होते. यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, सायनस आणि कफ वाढू शकतो. कारण दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि रात्रीच्या वेळी शरीराचे तापमान कमी होते. यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

5 / 6
थंडीच्या दिवसांमध्ये, विशेषतः सकाळी किंवा रात्री दही खाणे टाळावे. दह्यामध्ये भाजलेली जिरेपूड टाकून खाल्ल्यास ते पचनासाठी अधिक उपयुक्त ठरते. तसेच दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाल्ल्याने चव वाढते आणि त्याचे फायदे मिळतात.

थंडीच्या दिवसांमध्ये, विशेषतः सकाळी किंवा रात्री दही खाणे टाळावे. दह्यामध्ये भाजलेली जिरेपूड टाकून खाल्ल्यास ते पचनासाठी अधिक उपयुक्त ठरते. तसेच दह्यामध्ये साखर किंवा मीठ घालून खाल्ल्याने चव वाढते आणि त्याचे फायदे मिळतात.

6 / 6
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.