AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : सुखाचे दिवस येणार, 3 वर्षांनी जगात घडणार अनोखी घोष्ट; बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी!

बाबा वेंगाची एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. तीन वर्षात जगभरात असं काही घडणार आहे, ज्यामुळे जगात सुखाचे दिवस येतील.

| Updated on: Jul 27, 2025 | 5:52 PM
Share
बाबा वेंगाने याआधी करून ठेवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच बाबा वेंगाच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगभरात गांभीर्याने पाहिले जाते.

बाबा वेंगाने याआधी करून ठेवलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच बाबा वेंगाच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगभरात गांभीर्याने पाहिले जाते.

1 / 5
सध्या बाबा वेंगाने लिहून ठेवलेली 2028 सालची मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. आजपासून तीन वर्षांनी म्हणजेच 2028 साली जगात असं काही घडणार आहे ज्यामुळे प्रत्येक कुटुंब सुखात जगू शकणार आहे.

सध्या बाबा वेंगाने लिहून ठेवलेली 2028 सालची मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. आजपासून तीन वर्षांनी म्हणजेच 2028 साली जगात असं काही घडणार आहे ज्यामुळे प्रत्येक कुटुंब सुखात जगू शकणार आहे.

2 / 5
बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीनुसार 2028 साली जगभरातील भूकबळी संपुष्टात येणार आहे. म्हणजेच 2028 सालानंतर पुरेसे, पौष्टिक अन्न न मिळाल्यने कोणाचाही मृत्यू होणार नाही.

बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीनुसार 2028 साली जगभरातील भूकबळी संपुष्टात येणार आहे. म्हणजेच 2028 सालानंतर पुरेसे, पौष्टिक अन्न न मिळाल्यने कोणाचाही मृत्यू होणार नाही.

3 / 5
आजघडीला अनेक गरीब देशांत दरवर्षी भूकबळींची नोंद होते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनंतर 2028 सालानंतर मात्र तसे होणार नाही. याच वर्षी माणूस हा शूक्र ग्रहापर्यंत पोहोचलेला असेल, असेही बाबा वेंगाने सांगितले आहे.

आजघडीला अनेक गरीब देशांत दरवर्षी भूकबळींची नोंद होते. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनंतर 2028 सालानंतर मात्र तसे होणार नाही. याच वर्षी माणूस हा शूक्र ग्रहापर्यंत पोहोचलेला असेल, असेही बाबा वेंगाने सांगितले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.