AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकताच अनेक मुली ढसा-ढसा रडतात, जवळ असणारा पण भावनिक होतो

प्रत्येक मुलीला न आवडणार गाणं, जे ऐकू आलं तरी मुली ढसा-ढसा रडतात. अनेक पिढ्या बदलल्या पण या गाण्याची क्रेझ कमी झाली नाही. आजही हे गाणं ऐकताच पुरुष देखील रडतात.

| Updated on: Jul 10, 2026 | 1:03 PM
Share
बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ज्यामध्ये काही गाणी प्रेक्षकांना इतकी भावतात की ते कानावर ऐकू येताच काहींना अश्रू अनावर होतात. असच एक मुलींवर आधारित भावनिक गाणं, जे ऐकताच मुली ढसा-ढसा रडतात.

बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ज्यामध्ये काही गाणी प्रेक्षकांना इतकी भावतात की ते कानावर ऐकू येताच काहींना अश्रू अनावर होतात. असच एक मुलींवर आधारित भावनिक गाणं, जे ऐकताच मुली ढसा-ढसा रडतात.

1 / 5
भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र, वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आले आहे, ते म्हणजे "बाबुल की दुआएं लेती जा". हे गाणे सुरू होताच नववधूसह उपस्थित नातेवाईकांचेही डोळे अनेकदा पाणावतात.

भारतीय विवाहसोहळ्यात अनेक गाणी वाजवली जातात. मात्र, वधूच्या विदाईच्या क्षणी जे गाणे वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आले आहे, ते म्हणजे "बाबुल की दुआएं लेती जा". हे गाणे सुरू होताच नववधूसह उपस्थित नातेवाईकांचेही डोळे अनेकदा पाणावतात.

2 / 5
मुलीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक असलेल्या विदाईशी हे गाणं घट्ट जोडले गेले आहे. लग्नानंतर मुलगी माहेरचा निरोप घेऊन सासरी जात असताना आई-वडिलांपासून, भावंडांपासून आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर जाण्याची भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावते.

मुलीच्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक असलेल्या विदाईशी हे गाणं घट्ट जोडले गेले आहे. लग्नानंतर मुलगी माहेरचा निरोप घेऊन सासरी जात असताना आई-वडिलांपासून, भावंडांपासून आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांपासून दूर जाण्याची भावना प्रत्येकाच्या मनाला चटका लावते.

3 / 5
अशा वेळी 'बाबुल की दुआएं लेती जा' हे गाणं त्या क्षणातील भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे अनेक विवाहसोहळ्यांमध्ये विदाईच्या वेळी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

अशा वेळी 'बाबुल की दुआएं लेती जा' हे गाणं त्या क्षणातील भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे अनेक विवाहसोहळ्यांमध्ये विदाईच्या वेळी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

4 / 5
या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम, काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या, विवाहसोहळ्यांचा थाट बदलला, आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला, तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.

या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम, काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या, विवाहसोहळ्यांचा थाट बदलला, आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला, तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला