AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 18, 2022 | 12:22 PM
Share
आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

1 / 5
धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

2 / 5
मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

3 / 5
काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक