AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे.

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 12:22 PM
Share
आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

1 / 5
धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

2 / 5
मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

3 / 5
काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.