AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे.

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 12:22 PM
Share
आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

1 / 5
धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

2 / 5
मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

3 / 5
काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

5 / 5
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.