AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे.

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 12:22 PM
Share
आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

1 / 5
धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

2 / 5
मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

3 / 5
काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.