AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | सावधान ! हातातून या गोष्टी पडणे म्हणजे संकटांना आमंत्रण, एकदा नजर माराच कोणत्या आहेत त्या गोष्टी

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे.

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 12:22 PM
Share
आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. असे मानले जाते की हातातून एखादी गोष्ट वारंवार पडू लागली तर ते अशुभ लक्षण आहे. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींचे पडणे अशुभ मानले जाते.

1 / 5
धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

धान्य पडणे - वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहूसारखे धान्य हातातून पडले तर तेही अशुभ आहे. हाताने धान्य सोडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.

2 / 5
मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

मीठ - जर तुमच्या हातातून मीठ अचानक खाली पडू लागले तर हे लक्षण आहे की तुम्हाला येत्या काही दिवसात पैशाची कमतरता भासू शकते. कारण मीठ पडणे हे आर्थिक विवंचनेशी संबंधित असल्याचे दिसून येते.

3 / 5
काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

काळी मिरी पडणे - काळी मिरी हे आरोग्याशी संबंधित मानले जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे आगामी काळात तुमचे आरोग्य किंवा जवळच्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5
दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

दूध - हातातून दूध पडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की जर दूध हातातून पडले तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार दूध पडल्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....