AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism: फक्त गोवा नव्हे, ‘या’ ठिकाणीही आहेत सुंदर समुद्रकिनारे, पहा Photo

Best Beaches in India: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र गोव्यात पर्यंटकांची गर्दी जास्त असल्यामुळे शांततेच्या शोधात असलेल्या पर्यटकांची निराशा होते. आज आपण गोव्याव्यतिरिक्त कोणत्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकतो याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 26, 2025 | 9:28 PM
Share
गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे  पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

2 / 5
तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

3 / 5
दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

4 / 5
​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

5 / 5
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?.
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका.
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार.
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर.....