AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism: फक्त गोवा नव्हे, ‘या’ ठिकाणीही आहेत सुंदर समुद्रकिनारे, पहा Photo

Best Beaches in India: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र गोव्यात पर्यंटकांची गर्दी जास्त असल्यामुळे शांततेच्या शोधात असलेल्या पर्यटकांची निराशा होते. आज आपण गोव्याव्यतिरिक्त कोणत्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकतो याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 26, 2025 | 9:28 PM
Share
गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे  पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

2 / 5
तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

3 / 5
दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

4 / 5
​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

5 / 5
Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.