AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism: फक्त गोवा नव्हे, ‘या’ ठिकाणीही आहेत सुंदर समुद्रकिनारे, पहा Photo

Best Beaches in India: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र गोव्यात पर्यंटकांची गर्दी जास्त असल्यामुळे शांततेच्या शोधात असलेल्या पर्यटकांची निराशा होते. आज आपण गोव्याव्यतिरिक्त कोणत्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकतो याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 26, 2025 | 9:28 PM
Share
गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे  पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

2 / 5
तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

3 / 5
दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

4 / 5
​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.