AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : 360 मशालींच्या प्रकाशानं ‘प्रतापगड’ उजळला, भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्ष पूर्ण

शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. (Bhavani Mata temple completes 360 years)

| Updated on: Oct 20, 2020 | 11:20 AM
Share
किल्ले प्रतापगडाचा इतिहास वर्षानुवर्षे आपण ऐकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाली आहेत.

किल्ले प्रतापगडाचा इतिहास वर्षानुवर्षे आपण ऐकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण झाली आहेत.

1 / 6
सह्याद्री पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.

सह्याद्री पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.

2 / 6
कोरोनाकाळात ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षीचा नवरात्रोत्सोव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी यावर्षीचा नवरात्रोत्सोव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

3 / 6
शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. या मूर्तीची स्थापना 1661मध्ये झाली असल्याची इतिहासात नोंद आहे.

शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतील शाळीग्राम दगडापासून येथील भवानी मातेची मूर्ती तयार करुन घेतली होती. या मूर्तीची स्थापना 1661मध्ये झाली असल्याची इतिहासात नोंद आहे.

4 / 6
यावर्षी मूर्तीच्या स्थापनेला 360 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे 360 मशालींनी गड तेजोमय झाला होता. महत्वाचं म्हणजे दर वर्षी  एका मशीलीची भर यात पडत असते.

यावर्षी मूर्तीच्या स्थापनेला 360 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे 360 मशालींनी गड तेजोमय झाला होता. महत्वाचं म्हणजे दर वर्षी एका मशीलीची भर यात पडत असते.

5 / 6
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मशाली पेटवण्यात आल्या आहेत. नवरात्रीच्या चतुर्थीला या मशाली पेटवण्याची परंपरा बरेच वर्ष सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मशाली पेटवण्यात आल्या आहेत. नवरात्रीच्या चतुर्थीला या मशाली पेटवण्याची परंपरा बरेच वर्ष सुरू आहे.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.