AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केला प्रीमियम पाण्याचा व्यवसाय; एका बाटलीची किंमत जाणून व्हाल थक्क!

या अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर आता स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. प्रीमियम पाण्याचा हा व्यवसाय असून बहिणीसोबत मिळून तिने ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँडच्या पाण्याच्या एका बॉटलची किंमत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

| Updated on: Aug 10, 2025 | 1:45 PM
Share
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भूमी पेडणेकरने आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. बहीण समीक्षा पेडणेकरसोबत मिळून तिने 'backbaylife' नावाच्या प्रीमियम पाण्याच्या ब्रँडचं उद्घाटन केलं आहे.

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भूमी पेडणेकरने आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. बहीण समीक्षा पेडणेकरसोबत मिळून तिने 'backbaylife' नावाच्या प्रीमियम पाण्याच्या ब्रँडचं उद्घाटन केलं आहे.

1 / 6
काही दिवसांपूर्वीच भूमी आणि समीक्षा यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. भूमीने सांगितलं की त्यांच्या ब्रँडचं पाणी हे हिमालयच्या पर्वतरांगांमधील असून त्यात भरपूर खनिजं असतील.

काही दिवसांपूर्वीच भूमी आणि समीक्षा यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. भूमीने सांगितलं की त्यांच्या ब्रँडचं पाणी हे हिमालयच्या पर्वतरांगांमधील असून त्यात भरपूर खनिजं असतील.

2 / 6
"आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये स्वत:चा कारखाना सुरू केला आहे. ज्यामध्ये महिला काम करतात. कारण हीच गोष्ट आम्हाला आमच्या ब्रँडमध्ये समाविष्ट करायची होती. आमची क्षमता दररोज 45 हजार बॉक्स बनवण्याची आहे", असं भूमीने सांगितलं.

"आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये स्वत:चा कारखाना सुरू केला आहे. ज्यामध्ये महिला काम करतात. कारण हीच गोष्ट आम्हाला आमच्या ब्रँडमध्ये समाविष्ट करायची होती. आमची क्षमता दररोज 45 हजार बॉक्स बनवण्याची आहे", असं भूमीने सांगितलं.

3 / 6
भूमीने असंही सांगितलंय की, तिच्या ब्रँडच्या पाण्याचं पॅकेजिंग हे निसर्गाला लक्षात घेऊन केलं आहे. पाण्याची बाटली प्लास्टिकची नसून कागदी पुठ्ठ्याची आहे, जी नंतर रिसायकल करता येते.

भूमीने असंही सांगितलंय की, तिच्या ब्रँडच्या पाण्याचं पॅकेजिंग हे निसर्गाला लक्षात घेऊन केलं आहे. पाण्याची बाटली प्लास्टिकची नसून कागदी पुठ्ठ्याची आहे, जी नंतर रिसायकल करता येते.

4 / 6
आमच्या ब्रँडचं पाणी उत्तम दर्जाचं आहे, असा दावा भूमी आणि तिच्या बहिणीने केला. त्यांच्या पाण्याची किंमत सामान्य लोकांना लक्षात घेऊन ठरवण्यात आली आहे.

आमच्या ब्रँडचं पाणी उत्तम दर्जाचं आहे, असा दावा भूमी आणि तिच्या बहिणीने केला. त्यांच्या पाण्याची किंमत सामान्य लोकांना लक्षात घेऊन ठरवण्यात आली आहे.

5 / 6
750 मिली बाटलीची किंमत 200 रुपये आहे, तर 500 मिली बाटलीची किंमत 150 रुपये आहे. भूमीने सांगितलं की, याशिवाय ती इतर फ्लेवर्सचे स्पार्कलिंग वॉटरसुद्धा विकणार आहे. परंतु त्यावर अद्याप काम सुरू असून लवकरच तेसुद्धा लाँच करण्यात येईल.

750 मिली बाटलीची किंमत 200 रुपये आहे, तर 500 मिली बाटलीची किंमत 150 रुपये आहे. भूमीने सांगितलं की, याशिवाय ती इतर फ्लेवर्सचे स्पार्कलिंग वॉटरसुद्धा विकणार आहे. परंतु त्यावर अद्याप काम सुरू असून लवकरच तेसुद्धा लाँच करण्यात येईल.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.