AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 चित्रपटांतून हकालपट्टी, निर्मात्यांनी अपशकुनी म्हणून हिणवले; आज तिच बोल्ड अभिनेत्री आहे बॉलिवूडची सुपरस्टार

47 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, जिला 13 चित्रपटांसाठी मिळालेला नकार, पण एका चित्रपटाने बदललं नशीब. थेट बनली बॉलिवूडची प्रसिद्ध टॉप अभिनेत्री.

| Updated on: Jun 07, 2026 | 4:28 PM
Share
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी विद्या बालन हिने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आज तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक अपयश आणि नकारांचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी विद्या बालन हिने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. आज तिच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक अपयश आणि नकारांचा सामना करावा लागला होता.

1 / 5
विद्या बालनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात लोकप्रिय टीव्ही मालिका 'हम पांच' मधून केली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. मात्र, सुरुवातीच्या काही चित्रपट प्रकल्पांना यश न मिळाल्याने आणि काही चित्रपट बंद पडल्याने निर्मात्यांनी तिच्यावर ‘मनहूस’ असल्याचा शिक्का मारला. परिणामी तिला तब्बल 13 चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

विद्या बालनने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात लोकप्रिय टीव्ही मालिका 'हम पांच' मधून केली. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. मात्र, सुरुवातीच्या काही चित्रपट प्रकल्पांना यश न मिळाल्याने आणि काही चित्रपट बंद पडल्याने निर्मात्यांनी तिच्यावर ‘मनहूस’ असल्याचा शिक्का मारला. परिणामी तिला तब्बल 13 चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

2 / 5
एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, सतत मिळणारे नकार आणि लोकांच्या कटू वागणुकीमुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अनेकदा ती रडत-रडत झोपायची. तिने दक्षिणेतील चक्रम हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही सांगितले होते. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने तिच्या करिअरला मोठा धक्का बसला.

एका मुलाखतीत विद्या बालनने सांगितले होते की, सतत मिळणारे नकार आणि लोकांच्या कटू वागणुकीमुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. अनेकदा ती रडत-रडत झोपायची. तिने दक्षिणेतील चक्रम हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचेही सांगितले होते. मात्र, हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने तिच्या करिअरला मोठा धक्का बसला.

3 / 5
तथापि, या सर्व अडचणींवर मात करत विद्याने स्वतःला पुन्हा उभे केले. तिच्या कारकिर्दीला 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या No One Killed Jessica या चित्रपटामुळे नवे वळण मिळाले. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर आलेल्या The Dirty Picture या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली.

तथापि, या सर्व अडचणींवर मात करत विद्याने स्वतःला पुन्हा उभे केले. तिच्या कारकिर्दीला 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या No One Killed Jessica या चित्रपटामुळे नवे वळण मिळाले. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर आलेल्या The Dirty Picture या चित्रपटाने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली.

4 / 5
या यशानंतर विद्या बालन बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक बनली. संघर्ष, नकार आणि टीकेचा सामना करूनही जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे ती एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

या यशानंतर विद्या बालन बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक बनली. संघर्ष, नकार आणि टीकेचा सामना करूनही जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे ती एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात