AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट; पोटगी म्हणून एकाने दिले 380 कोटी रुपये तर दुसऱ्याने दिला बंगला

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हाय-प्रोफाइल ब्रेकअप आणि घटस्फोट पहायला मिळाले. सैफ अली खान-अमृता सिंहपासून ते मलायका अरोरा-अरबाज खान यांच्यापर्यंत अनेक जोड्या त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होत्या. या घटस्फोटानंतर त्यांना पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली, ते पाहुयात..

| Updated on: Nov 05, 2024 | 12:57 PM
Share
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने 2000 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. हृतिक आणि सुझान यांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. या दोघांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वांत महागडा घटस्फोट असल्याचं म्हटलं जातं. सुझानने हृतिककडे 400 कोटी रुपये पोटगीची मागणी केली होती. अखेर हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं जातं.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने 2000 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. हृतिक आणि सुझान यांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. या दोघांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वांत महागडा घटस्फोट असल्याचं म्हटलं जातं. सुझानने हृतिककडे 400 कोटी रुपये पोटगीची मागणी केली होती. अखेर हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं जातं.

1 / 5
आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची प्रेमकहाणी 1980 मध्ये सुरुवात झाली होती. 1986 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं, तेव्हा आमिर फक्त 21 आणि रिना 19 वर्षांची होती. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी आमिरने रिनाला 50 कोटी रुपये पोटगी दिली होती.

आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची प्रेमकहाणी 1980 मध्ये सुरुवात झाली होती. 1986 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं, तेव्हा आमिर फक्त 21 आणि रिना 19 वर्षांची होती. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी आमिरने रिनाला 50 कोटी रुपये पोटगी दिली होती.

2 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 12 डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर मलायकाला 10 ते 15 कोटी रुपये पोटगी मिळाल्याचं म्हटलं जातं.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 12 डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर मलायकाला 10 ते 15 कोटी रुपये पोटगी मिळाल्याचं म्हटलं जातं.

3 / 5
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत सैफने सांगितलं होतं की त्याला अमृताला 5 कोटी रुपये पोटगीची रक्कम द्यायची होती. त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने दिले होते आणि मुलगा इब्राहिम खान 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला महिन्याला एक लाख रुपये द्यायचे होते.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत सैफने सांगितलं होतं की त्याला अमृताला 5 कोटी रुपये पोटगीची रक्कम द्यायची होती. त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने दिले होते आणि मुलगा इब्राहिम खान 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला महिन्याला एक लाख रुपये द्यायचे होते.

4 / 5
अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने लग्नाच्या 17 वर्षांनंतर अधुना भबानीला घटस्फोट दिला होता. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर फरहानने तिला ठराविक रक्कम आणि 10,000 चौरस फूटांमध्ये पसरलेला बंगला दिला. मुंबईतील बँडस्टँड परिसरात हा बंगला आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने लग्नाच्या 17 वर्षांनंतर अधुना भबानीला घटस्फोट दिला होता. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर फरहानने तिला ठराविक रक्कम आणि 10,000 चौरस फूटांमध्ये पसरलेला बंगला दिला. मुंबईतील बँडस्टँड परिसरात हा बंगला आहे.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.