AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘ही’ 4 कामे लवकरात लवकर पू्र्ण करा नाहीतर…

चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. माणसाने त्याच्या आयुष्यात या गोष्टी लवकर पूर्ण करायला हव्यात नाहीत त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. असे सांगण्यात आले आहे.

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 10:27 AM
Share
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाण्याक्यांनी मानवाच्या जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. माणसाने त्याच्या आयुष्यात या गोष्टी लवकर पूर्ण करायला हव्यात नाहीत त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. असे सांगण्यात आले आहे.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाण्याक्यांनी मानवाच्या जीवनाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. माणसाने त्याच्या आयुष्यात या गोष्टी लवकर पूर्ण करायला हव्यात नाहीत त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. असे सांगण्यात आले आहे.

1 / 5
 समाजासाठी चांगले काम करा - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने जीवनात समाजासाठी काही चांगले काम केलेच पाहिजे. अनेकवेळा एखादी व्यक्ती आपल्या कामात आणि कुटुंबाने इतकी वेढलेली असते की त्याला या सर्व गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. या गोष्टीमुळे आपल्याला समाजातील लोकांचे दु:ख कळते त्यामुळे आपले दु:ख आपल्याला कमी वाटू लागते.

समाजासाठी चांगले काम करा - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने जीवनात समाजासाठी काही चांगले काम केलेच पाहिजे. अनेकवेळा एखादी व्यक्ती आपल्या कामात आणि कुटुंबाने इतकी वेढलेली असते की त्याला या सर्व गोष्टींकडे लक्ष देता येत नाही. या गोष्टीमुळे आपल्याला समाजातील लोकांचे दु:ख कळते त्यामुळे आपले दु:ख आपल्याला कमी वाटू लागते.

2 / 5
सामाजिक कार्यासाठी वृद्ध होण्याची वाट पाहू नये. कारण माणसाचा मृत्यू  सांगून येत नाही. जर आपण जिवंतपणी कोणाच्या मदतील येणार असू तर त्याहून चांगली कोणतीच गोष्ट नसते.

सामाजिक कार्यासाठी वृद्ध होण्याची वाट पाहू नये. कारण माणसाचा मृत्यू सांगून येत नाही. जर आपण जिवंतपणी कोणाच्या मदतील येणार असू तर त्याहून चांगली कोणतीच गोष्ट नसते.

3 / 5
दान - चाणक्य नीतीनुसार, दान करण्यासाठी व्यक्तीने श्रीमंत होण्याची किंवा वृद्ध होण्याची वाट पाहू नये. एखाद्या व्यक्तीने कमी उत्पन्नातही थोडे दान नक्कीच केले पाहिजे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास मृत्यूच्या वेळी पश्चात्ताप होऊ शकतो. भारतातील सर्वच धर्म आपल्याला दानाचे महत्त्व सांगतात. त्यामुळे दान ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते.

दान - चाणक्य नीतीनुसार, दान करण्यासाठी व्यक्तीने श्रीमंत होण्याची किंवा वृद्ध होण्याची वाट पाहू नये. एखाद्या व्यक्तीने कमी उत्पन्नातही थोडे दान नक्कीच केले पाहिजे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास मृत्यूच्या वेळी पश्चात्ताप होऊ शकतो. भारतातील सर्वच धर्म आपल्याला दानाचे महत्त्व सांगतात. त्यामुळे दान ही खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते.

4 / 5
उद्यासाठी काम पुढे ढकलू नका- चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणतेही महत्त्वाचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नये. कारण कधी काय होईल हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत तुमचे काम अपूर्ण राहू शकते आणि ते पश्चातापाचे कारण बनते.

उद्यासाठी काम पुढे ढकलू नका- चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणतेही महत्त्वाचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलू नये. कारण कधी काय होईल हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत तुमचे काम अपूर्ण राहू शकते आणि ते पश्चातापाचे कारण बनते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.