AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पैशांची चणचण भासतेय, हातात पैसा टिकत नाही? मग आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी लक्षात ठेवा

घरात कधीही पैशांची कमतरता राहू नये असे प्रत्येकाला वाटतं असतं. हे करण्यासाठी आचार्य चाणक्यांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांचे पालन करुन तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसे जमवू शकता. प्रत्येकाला आयुष्यात श्रीमंत राहायचे असते, पण पैसा सांभाळण्याचे कौशल्य प्रत्येकाकडे नसते. जर तुम्हाला पैसे सांभाळायचे असतील तर तुम्ही आचार्य चाणक्यची पैशाशी संबंधित धोरणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 7:47 AM
Share
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुमच्याकडे कितीही पैसा असला, तरी तुमची नम्रता कधीही सोडू नका. नम्र व्यक्ती सर्वांनाच खूप आवडतो. नम्र लोकांना आयुष्यात अशा अनेक संधी मिळतात, ज्यातून ते संपत्ती वाढवू शकतात. माणसामध्ये पैशाचा अहंकार असेल तर तो पैसा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी नम्रपणे वागा.

आचार्य चाणक्य यांच्या मते, तुमच्याकडे कितीही पैसा असला, तरी तुमची नम्रता कधीही सोडू नका. नम्र व्यक्ती सर्वांनाच खूप आवडतो. नम्र लोकांना आयुष्यात अशा अनेक संधी मिळतात, ज्यातून ते संपत्ती वाढवू शकतात. माणसामध्ये पैशाचा अहंकार असेल तर तो पैसा नष्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी नम्रपणे वागा.

1 / 4
काही लोक पैसे दाखवून इतरांना अपमानीत करण्याचा प्रयत्न करतात. पण हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे लोक आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी पैसा व्यर्थ खर्च करता आणि समोरील व्यक्तीच्या नजरेत आदरही कमी करता. पैसा असला तरी फालतू खर्च करणे टाळा. अन्यथा पैसा वाया जायला वेळ लागत नाही.

काही लोक पैसे दाखवून इतरांना अपमानीत करण्याचा प्रयत्न करतात. पण हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे लोक आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी पैसा व्यर्थ खर्च करता आणि समोरील व्यक्तीच्या नजरेत आदरही कमी करता. पैसा असला तरी फालतू खर्च करणे टाळा. अन्यथा पैसा वाया जायला वेळ लागत नाही.

2 / 4
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तो लोककल्याणाच्या कामात नक्कीच गुंतवा. पैशाचा सदुपयोग केल्याने तुम्हाला मान-सन्मानही मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी राहते. शास्त्रात दानधर्म आणि परोपकाराची कामे करण्याची प्रेरणा दिली आहे.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की जर तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तो लोककल्याणाच्या कामात नक्कीच गुंतवा. पैशाचा सदुपयोग केल्याने तुम्हाला मान-सन्मानही मिळतो आणि तुमच्या घरात सदैव समृद्धी राहते. शास्त्रात दानधर्म आणि परोपकाराची कामे करण्याची प्रेरणा दिली आहे.

3 / 4
 पैसे कधीही सोबत ठेवू नका. थांबलेली गोष्ट काहीही उपयोगाची नसते. पैसांची गुंतवणूक करा. गुंतवणुकीने संपत्ती नेहमीच वाढते. आणि ज्या लोकांना पैसा साठवून ठेवायचा आहे, त्यांची संपत्ती हळूहळू संपुष्टात येते.

पैसे कधीही सोबत ठेवू नका. थांबलेली गोष्ट काहीही उपयोगाची नसते. पैसांची गुंतवणूक करा. गुंतवणुकीने संपत्ती नेहमीच वाढते. आणि ज्या लोकांना पैसा साठवून ठेवायचा आहे, त्यांची संपत्ती हळूहळू संपुष्टात येते.

4 / 4
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.