AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवतात हे 5 लोक, त्यांच्यापासून दूर रहा !

आचार्य चाणक्य सर्वात बुद्धीमान आणि चतुर व्यक्ती होते. ते एक महान राजकीय मुत्सदी आणि मानवी स्वभावाचे अभ्यासक होते. त्यांची चाणक्य निती आजच्या काळातही लागू पडते. त्यांनी काही लोकांपासून दूर राहाण्याचा सल्ला दिलेला आहे. कोण आहेत असे 5 लोक ते पाहूयात....

| Updated on: Dec 04, 2025 | 10:53 PM
Share
 नकारात्मक लोक - आचार्य चाणक्य यांच्या मते नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना दूर ठेवावे. या लोकांना प्रत्येक बाबी वाईटच दिसत असते. या लोकांना छोट्या - छोट्या बाबींची तक्रार करतात.चाणक्यांच्या मते असे लोक तुमचा वेळ वाया घालवतात. काही काळानंतर तुम्ही यांच्या  निगेटिव्हीचे शिकार होता. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्हाला थकायला होते.

नकारात्मक लोक - आचार्य चाणक्य यांच्या मते नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना दूर ठेवावे. या लोकांना प्रत्येक बाबी वाईटच दिसत असते. या लोकांना छोट्या - छोट्या बाबींची तक्रार करतात.चाणक्यांच्या मते असे लोक तुमचा वेळ वाया घालवतात. काही काळानंतर तुम्ही यांच्या निगेटिव्हीचे शिकार होता. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्हाला थकायला होते.

1 / 5
खोटे बोलणारे लोक - चाणक्यांच्या मते खोटे बोलणारे लोक भरवशाचे नसतात. हे लोक तुम्हाला नेहमी चुकीची माहिती देत असतात. त्यांच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान झेलावे लागते. चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत बिझनस करणे किंवा गुंतवणूक करणे खूपच जास्त नुकसानकारक असते.

खोटे बोलणारे लोक - चाणक्यांच्या मते खोटे बोलणारे लोक भरवशाचे नसतात. हे लोक तुम्हाला नेहमी चुकीची माहिती देत असतात. त्यांच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान झेलावे लागते. चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत बिझनस करणे किंवा गुंतवणूक करणे खूपच जास्त नुकसानकारक असते.

2 / 5
आळशी लोक - चाणक्यांच्या मते आळशी लोक नेहमीच दुसऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाया घालवतात. अशा प्रकारचे लोक तुम्हाला मदत तर करत नाहीत, उलट तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवतात. जर तुम्ही अशा लोकांवर विश्वास ठेवला किंवा काम केले तर तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो.

आळशी लोक - चाणक्यांच्या मते आळशी लोक नेहमीच दुसऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाया घालवतात. अशा प्रकारचे लोक तुम्हाला मदत तर करत नाहीत, उलट तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवतात. जर तुम्ही अशा लोकांवर विश्वास ठेवला किंवा काम केले तर तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो.

3 / 5
 भांडखोर लोक - चाणक्यांच्या मते तु्म्ही भांडखोर लोकांसोबत कधीही मैत्री करु नये. असे लोक कोणत्याही शुल्लक कारणासाठी भांडणे काढतात. या लोकांसोबत राहिल्याने तुमचा बहुतांशी वेळ आणि ऊर्जा त्यांचे भांडण सोडवण्यात जाते. अशा लोकांसोबत राहण्याने तणाव वाढतो. आणि पैसाही वाया जातो.

भांडखोर लोक - चाणक्यांच्या मते तु्म्ही भांडखोर लोकांसोबत कधीही मैत्री करु नये. असे लोक कोणत्याही शुल्लक कारणासाठी भांडणे काढतात. या लोकांसोबत राहिल्याने तुमचा बहुतांशी वेळ आणि ऊर्जा त्यांचे भांडण सोडवण्यात जाते. अशा लोकांसोबत राहण्याने तणाव वाढतो. आणि पैसाही वाया जातो.

4 / 5
मैत्रीचे नाटक करणारे - आचार्य चाणक्य म्हणतात काही वेळा काही जण मैत्रीचा दिखावा करतात आणि तुमचे मित्र बनतात. असे लोक त्यांचा फायदा असेपर्यंत तुमच्यासोबत असतात नंतर ते तुम्हाला विसरुन जातात. चाणक्यांच्या मते अशा लोकांवर कधीही विसंबून राहू नये. कारण हे लोक धोकादायक असतात.

मैत्रीचे नाटक करणारे - आचार्य चाणक्य म्हणतात काही वेळा काही जण मैत्रीचा दिखावा करतात आणि तुमचे मित्र बनतात. असे लोक त्यांचा फायदा असेपर्यंत तुमच्यासोबत असतात नंतर ते तुम्हाला विसरुन जातात. चाणक्यांच्या मते अशा लोकांवर कधीही विसंबून राहू नये. कारण हे लोक धोकादायक असतात.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ