AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात.

| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 8:21 AM
Share
आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

1 / 5
देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

2 / 5
ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

4 / 5
नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.