AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात.

| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 8:21 AM
Share
आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

1 / 5
देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

2 / 5
ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

3 / 5
चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

4 / 5
नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.