AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assam Flood: आसाममधील पूरग्रस्त व भूस्खलना भागात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली पाहणी ; पूरग्रस्त नागरिकांसोबत साधला संवाद

आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

| Updated on: Jun 28, 2022 | 5:13 PM
Share
आसाममधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीव पूर्णपणे  विस्कळीत झाले. सिलचरमध्ये असलेले कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी एक दिवसही बंद ठेवता येत नाही. या  रुग्णालयात बाहेरील  रुग्णांना सौम्य उपचार दिले जात होते. तसेच केवळ गंभीर उपचार सुविधा आवश्यक असलेल्या रुग्णांना आत ठेवण्यात आले होते.

आसाममधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीव पूर्णपणे विस्कळीत झाले. सिलचरमध्ये असलेले कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी एक दिवसही बंद ठेवता येत नाही. या रुग्णालयात बाहेरील रुग्णांना सौम्य उपचार दिले जात होते. तसेच केवळ गंभीर उपचार सुविधा आवश्यक असलेल्या रुग्णांना आत ठेवण्यात आले होते.

1 / 6
कचार जिल्ह्यातील सिलचर शहरातील  कर्करोग रुग्णालय पुराच्या पाण्याखाली बुडाले आहे. मात्र रुग्णलयात पाणी शिरल्याने रुग्णांना बाहेर नेण्यासाठी आम्ही तराफांचा वापर करत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे संचालक रवी कन्नन यांनी दिली आहे

कचार जिल्ह्यातील सिलचर शहरातील कर्करोग रुग्णालय पुराच्या पाण्याखाली बुडाले आहे. मात्र रुग्णलयात पाणी शिरल्याने रुग्णांना बाहेर नेण्यासाठी आम्ही तराफांचा वापर करत असल्याचीमाहिती रुग्णालयाचे संचालक रवी कन्नन यांनी दिली आहे

2 / 6
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  पूरग्रस्त भागात  भेट  देत असताना  स्थानिक नागरिकांच्या सोबतही संवाद साधताना दिसून आले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा पूरग्रस्त भागात भेट देत असताना स्थानिक नागरिकांच्या सोबतही संवाद साधताना दिसून आले आहे.

3 / 6
आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

आसाममधील अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. सुमारे 42,28,157 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचबरोबर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 71 जणांना जीव गमवावा लागला आहे.

4 / 6
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 5,137 गावे पुराच्या विळख्यात आहेत.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत पूर आणि भूस्खलनात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 5,137 गावे पुराच्या विळख्यात आहेत.

5 / 6
भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (F&ES), आसाम पोलिसांचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक बचाव आणि मदत कार्यात जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत.

भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (F&ES), आसाम पोलिसांचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक बचाव आणि मदत कार्यात जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत.

6 / 6
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.