AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik-Ananya Affair : हार्दिक-अनन्या खरच मनाने जवळ आलेत का? जवळच्या माणसाने सांगितलं पडद्यामागचं सत्य

Hardik-Ananya Affair : सध्या हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडेच्या अफेयरची चर्चा सुरु झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नापासून या चर्चेने जोर पकडला आहे. आता एका जवळच्या माणसाने या नात्यामागच सत्य सांगितलं आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 3:50 PM
Share
हार्दिक पांड्याचा घटस्फोट झालाय. मागच्या आठवड्यात नताशा स्टानकोविक आणि त्याने विभक्त होत असल्याच जाहीर केलं. तेव्हापासून हार्दिकच नाव अनन्या पांडेसोबत जोडलं जातय.

हार्दिक पांड्याचा घटस्फोट झालाय. मागच्या आठवड्यात नताशा स्टानकोविक आणि त्याने विभक्त होत असल्याच जाहीर केलं. तेव्हापासून हार्दिकच नाव अनन्या पांडेसोबत जोडलं जातय.

1 / 6
अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे एकत्र डान्स करताना दिसले होते. दोघांचे एकत्र व्हिडिओ व्हायरल झाले. फॅन्सकडून दोघांची जोडी जुळवली जात आहे.

अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे एकत्र डान्स करताना दिसले होते. दोघांचे एकत्र व्हिडिओ व्हायरल झाले. फॅन्सकडून दोघांची जोडी जुळवली जात आहे.

2 / 6
अनंत अंबानीच्या लग्नानंतर हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांनी सोशल मीडियावर परस्परांना फॉलो करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांच्या डेटिंग, अफेयरच्या चर्चांनी जोर पकडला. बॉलिवूड लाइफने अनन्या पांडेच्या एका जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने या नात्यामागचं सत्य सांगितलं आहे.

अनंत अंबानीच्या लग्नानंतर हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांनी सोशल मीडियावर परस्परांना फॉलो करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांच्या डेटिंग, अफेयरच्या चर्चांनी जोर पकडला. बॉलिवूड लाइफने अनन्या पांडेच्या एका जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने या नात्यामागचं सत्य सांगितलं आहे.

3 / 6
अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक आणि अनन्याने बराच वेळ एकत्र घालवला. अनन्या अशीच आहे. ती नव्या व्यक्तीला भेटल्यानंतर फ्रेंडली होते. ती लोकांमध्ये लगेच मिसळते. तो आनंदाच क्षण होता. प्रत्येक जण एन्जॉय करत होता, असं या सूत्राने सांगितलं.

अनंत अंबानींच्या लग्नात हार्दिक आणि अनन्याने बराच वेळ एकत्र घालवला. अनन्या अशीच आहे. ती नव्या व्यक्तीला भेटल्यानंतर फ्रेंडली होते. ती लोकांमध्ये लगेच मिसळते. तो आनंदाच क्षण होता. प्रत्येक जण एन्जॉय करत होता, असं या सूत्राने सांगितलं.

4 / 6
जे कोणी यात रोमँटिक अँगल शोधतायत, त्यांना एवढच सांगेन की, ती सध्या तिच्या कामावर लक्ष देतेय. तिचे अनेक चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्टस लाइनमध्ये आहेत.

जे कोणी यात रोमँटिक अँगल शोधतायत, त्यांना एवढच सांगेन की, ती सध्या तिच्या कामावर लक्ष देतेय. तिचे अनेक चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्टस लाइनमध्ये आहेत.

5 / 6
अनन्याला आपली सगळी एनर्जी करियरवर फोकस करण्यात लावायची आहे. म्हणून अनन्या आणि हार्दिकला कपल बनवणाऱ्या सगळ्या स्टोरीज तथ्यहीन आहेत, त्याला अर्थ नाही असं या सूत्राने सांगितलं.

अनन्याला आपली सगळी एनर्जी करियरवर फोकस करण्यात लावायची आहे. म्हणून अनन्या आणि हार्दिकला कपल बनवणाऱ्या सगळ्या स्टोरीज तथ्यहीन आहेत, त्याला अर्थ नाही असं या सूत्राने सांगितलं.

6 / 6
मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?
मुंबई महानगरपालिकेच्या 18 प्रभाग समितीपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे?.
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.