AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय मालिका, ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

संध्याकाळी सात वाजता मालिका सुरु झाल्यानंतर शेवटची मालिका संपल्यापर्यंत अनेक जण टीव्ही समोरून उठत नव्हते... आज अशाच काही मालिकांबद्दल जाणून ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं...

| Updated on: Mar 13, 2024 | 3:31 PM
Share
'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष  मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

1 / 5
'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

2 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले.  मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले. मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

3 / 5
'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

4 / 5
सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.