AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय मालिका, ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

संध्याकाळी सात वाजता मालिका सुरु झाल्यानंतर शेवटची मालिका संपल्यापर्यंत अनेक जण टीव्ही समोरून उठत नव्हते... आज अशाच काही मालिकांबद्दल जाणून ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं...

| Updated on: Mar 13, 2024 | 3:31 PM
Share
'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष  मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

1 / 5
'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

2 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले.  मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले. मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

3 / 5
'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

4 / 5
सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.