AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कल्ला करणारी जान्हवी किल्लेकर आहे विवाहित, पती करतो ‘हे’ काम, तर मुलगा…

छोट्या पडद्यावर खलनायकी भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून जान्हवी किल्लेकरला ओळखले जाते. जान्हवी किल्लेकर पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला केला आहे. आता आपण तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 12, 2024 | 5:25 PM
Share
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कार्यक्रमाला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. बिग बॉस मराठीच्या पाचवे पर्व हे टीआरपीच्या शर्यतीतही सुपरहिट ठरले आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कार्यक्रमाला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. बिग बॉस मराठीच्या पाचवे पर्व हे टीआरपीच्या शर्यतीतही सुपरहिट ठरले आहेत.

1 / 8
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सहभागी झाली आहे. सध्या ती तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे. जान्हवीचे आतापर्यंत सर्वच सदस्यांसोबत खटके उडाले आहे. त्यात तिचा आवाज, जोरजोरात भांडण करणे या स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे.

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सहभागी झाली आहे. सध्या ती तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे. जान्हवीचे आतापर्यंत सर्वच सदस्यांसोबत खटके उडाले आहे. त्यात तिचा आवाज, जोरजोरात भांडण करणे या स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे.

2 / 8
जान्हवीने  कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली.

जान्हवीने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली.

3 / 8
जान्हवीचा जन्म 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात झाला. जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगाही आहे. जान्हवीच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर असे आहे.

जान्हवीचा जन्म 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात झाला. जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगाही आहे. जान्हवीच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर असे आहे.

4 / 8
जान्हवी आणि किरण यांना एक मुलगा असून तिच्या मुलाचे नाव ईशान असे आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे.

जान्हवी आणि किरण यांना एक मुलगा असून तिच्या मुलाचे नाव ईशान असे आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे.

5 / 8
जान्हवीचा नवरा किरण याचा बिझनेस आहे. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाऊस असे त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे.

जान्हवीचा नवरा किरण याचा बिझनेस आहे. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाऊस असे त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे.

6 / 8
जान्हवी ही सतत किरण आणि तिचा मुलगा ईशान यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

जान्हवी ही सतत किरण आणि तिचा मुलगा ईशान यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

7 / 8
जान्हवी आणि किरण यांचे लव्ह मॅरेज आहे, असे बोललं जात आहे. ते दोघेही एका डान्स क्लासमध्ये असताना त्यांची मैत्री झाली. यांनतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्या  दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे.

जान्हवी आणि किरण यांचे लव्ह मॅरेज आहे, असे बोललं जात आहे. ते दोघेही एका डान्स क्लासमध्ये असताना त्यांची मैत्री झाली. यांनतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.