AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Bhatt | महेश भट्ट यांनी केले मोठे विधान, माझ्या वडिलांनी आईला कधीच पत्नी म्हणून स्वीकारले नाही, थेट निधनानंतर…

महेश भट्ट हे नुकताच एका शोमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. महेश भट्ट यांचे बोलणे ऐकून आता चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

| Updated on: Mar 12, 2023 | 4:19 PM
Share
महेश भट्ट हे अरबाज खान याच्या शोमध्ये पोहचले. यावेळी महेश भट्ट यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खूप मोठे गौप्यस्फोट केले आहेत. इतकेच नाहीतर लहानपणी किती जास्त संघर्ष करावा लागलाय हे देखील सांगताना महेश भट्ट दिसले.

महेश भट्ट हे अरबाज खान याच्या शोमध्ये पोहचले. यावेळी महेश भट्ट यांनी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल खूप मोठे गौप्यस्फोट केले आहेत. इतकेच नाहीतर लहानपणी किती जास्त संघर्ष करावा लागलाय हे देखील सांगताना महेश भट्ट दिसले.

1 / 5
महेश भट्ट म्हणाले की, लहानपणी मला लोक अनैतिक अपत्य म्हणून चिडवायचे. माझी आई मुस्लिम असूनही हिंदू महिलांसारखी राहायची. माझ्या वडिलांनी तिला कधीच एक पत्नी म्हणून स्वीकारले नाही. त्याचे कारणही होते. अगोदरच त्यांचे एक कुटुंब होते.

महेश भट्ट म्हणाले की, लहानपणी मला लोक अनैतिक अपत्य म्हणून चिडवायचे. माझी आई मुस्लिम असूनही हिंदू महिलांसारखी राहायची. माझ्या वडिलांनी तिला कधीच एक पत्नी म्हणून स्वीकारले नाही. त्याचे कारणही होते. अगोदरच त्यांचे एक कुटुंब होते.

2 / 5
ज्यावेळी माझ्या आईचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्या पत्नीसोबत आले होते आणि त्यांनी माझ्या आईला कुंकू लावले. हे सर्व पाहून मला खूप मोठा धक्का बसला. कारण त्यांनी कधीच आयुष्यभर माझ्या आईला पत्नी म्हणून स्वीकारले नव्हते.

ज्यावेळी माझ्या आईचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्या पत्नीसोबत आले होते आणि त्यांनी माझ्या आईला कुंकू लावले. हे सर्व पाहून मला खूप मोठा धक्का बसला. कारण त्यांनी कधीच आयुष्यभर माझ्या आईला पत्नी म्हणून स्वीकारले नव्हते.

3 / 5
महेश भट्ट यांनी या शोमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके लहानपणी काय काय घडले हे सर्वकाही सांगितले आहे. महेश भट्ट म्हणाले, माझे वडिल कधीतरी आमच्या घरी येत होते. जेंव्हा ते आमच्या घरी यायचे त्यावेळी मला कोणीतरी बाहेरचा माणूस आल्यासारखा वाटायचा.

महेश भट्ट यांनी या शोमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये नेमके लहानपणी काय काय घडले हे सर्वकाही सांगितले आहे. महेश भट्ट म्हणाले, माझे वडिल कधीतरी आमच्या घरी येत होते. जेंव्हा ते आमच्या घरी यायचे त्यावेळी मला कोणीतरी बाहेरचा माणूस आल्यासारखा वाटायचा.

4 / 5
Mahesh Bhatt | महेश भट्ट यांनी केले मोठे विधान, माझ्या वडिलांनी आईला कधीच पत्नी म्हणून स्वीकारले नाही, थेट निधनानंतर…

5 / 5
Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?