AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचा दबाव… 2 दिवस लग्न टिकेल की नाही याची भीती… अभिनेत्याची भन्नाट स्टोरी

अभिनेते आशुतोष राणा यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री रुणुका शहाणे यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आणि दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय काही हैराण करणाऱ्या गोष्टी देखील सांगितल्या आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशुतोष राणा आणि रुणुका शहाणे यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगली आहे..

| Updated on: Jan 16, 2024 | 12:18 PM
Share
नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

1 / 5
दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

2 / 5
फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून  रेणुका यांचा प्रपोज केला...

फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून रेणुका यांचा प्रपोज केला...

3 / 5
आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

4 / 5
 कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.