AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांचा दबाव… 2 दिवस लग्न टिकेल की नाही याची भीती… अभिनेत्याची भन्नाट स्टोरी

अभिनेते आशुतोष राणा यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री रुणुका शहाणे यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आणि दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय काही हैराण करणाऱ्या गोष्टी देखील सांगितल्या आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशुतोष राणा आणि रुणुका शहाणे यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगली आहे..

| Updated on: Jan 16, 2024 | 12:18 PM
Share
नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

1 / 5
दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

2 / 5
फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून  रेणुका यांचा प्रपोज केला...

फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून रेणुका यांचा प्रपोज केला...

3 / 5
आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

4 / 5
 कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

5 / 5
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.