AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटल्याने पाच गाड्या दबल्या

स्पीडमध्ये असलेला कंटनेर द्रुतगती मुंबई-पुणे मार्गावर उलटल्याने दोघांचा जागीचं मृत्यू झाला, तर अधिकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

| Updated on: Aug 21, 2023 | 12:29 PM
Share
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन जणांनी आपला जीव अपघातमध्ये गमावला आहे. अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं रायगड पोलिसांनी जाहीर केलं आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन जणांनी आपला जीव अपघातमध्ये गमावला आहे. अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं रायगड पोलिसांनी जाहीर केलं आहे.

1 / 4
स्पीडमध्ये असलेला कंटेनर उलटला असल्याची माहिती तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. गाड्यांचं अधिक नुकसान झालं आहे. तिथल्या गाड्या बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

स्पीडमध्ये असलेला कंटेनर उलटला असल्याची माहिती तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. गाड्यांचं अधिक नुकसान झालं आहे. तिथल्या गाड्या बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

2 / 4
जखमी लोकांना जवळच्या रुग्णालया दाखल केलं आहे. जखमी लोकांमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. एका एर्टीगा गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. ती गाडी रस्त्याच्या एका कोपऱ्यात दिसत आहे.

जखमी लोकांना जवळच्या रुग्णालया दाखल केलं आहे. जखमी लोकांमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. एका एर्टीगा गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. ती गाडी रस्त्याच्या एका कोपऱ्यात दिसत आहे.

3 / 4
एक अल्टो गाडी खराब झाली आहे, कंटेनर रस्त्यात पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्यांचं अधिक नुकसान झालं असल्याचं पोलिस सांगत आहेत, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

एक अल्टो गाडी खराब झाली आहे, कंटेनर रस्त्यात पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्यांचं अधिक नुकसान झालं असल्याचं पोलिस सांगत आहेत, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.